लोकशाही असल्याने साहित्यिकाने भयगंड ठेवू नये ! – डॉ. तारा प्रभावळकर
आपल्या देशातील लोकशाहीत अमर्याद अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्याचा अपलाभ काही लेखक आणि कलाकार यांनी उठवून त्यांची मर्यादा सोडली आहे. त्यामुळे समाजाची अधिक हानी होत आहे. त्याविषयी डॉ. तारा प्रभावळकर बोलतील का ?