NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट

NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट

‘एन्.सी.इ.आर्.टी.’ने प्रथमच इयत्ता ९ वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकात वर्ष १९७५-७७ मधील आणीबाणीच्या माहितीचा समावेश केला आहे. परिषदेच्या एका अधिकार्‍याने याला दुजोरा दिला आहे.

Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ  इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश

Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ  इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश

भारताची लोकशाही व्यवस्था दुर्बल करून वर्ष २०४७ पर्यंत ‘शरीयत’ आधारित व्यवस्था स्थापन करण्याची योजना आखण्यात मुसलमानांचे गट गुंतले आहेत. या योजनेअंतर्गत अशी यंत्रणा विकसित केली जात होती, जी सशस्त्र संघर्षाच्या दिशेने काम करू शकली असती, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयाला दिली.

‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत.

संपादकीय : बंगालमधील निर्णायक मतदार !

संपादकीय : बंगालमधील निर्णायक मतदार !

बंगालप्रमाणे सर्वच राज्यांतील नागरिकांनी मतदानासाठी जागरूकता दर्शवल्यास भारतात सुव्यवस्था निर्माण होईल !

लोकशाहीतील महिलांच्या सहभागाची विरोधी पक्षांकडून हत्या ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकशाहीतील महिलांच्या सहभागाची विरोधी पक्षांकडून हत्या ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ष १९७१ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली, तेव्हा देशाची लोकसंख्या ४५ कोटी इतकी होती. सध्या देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे. त्यामुळे संसदेमध्ये प्रतिनिधित्व वाढवले नाही, तर ते राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन आहे.

पुढील अधिवेशनापूर्वी ‘पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळा’ची स्थापना होणार !

पुढील अधिवेशनापूर्वी ‘पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळा’ची स्थापना होणार !

यासह पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संघटना यांची व्यापक बैठक लवकरच आयोजित केली जाईल.

लोकशाहीच्या स्वरूपात धर्मनिष्ठ आणि चारित्र्यवान नेतृत्वाची आवश्यकता !

लोकशाहीच्या स्वरूपात धर्मनिष्ठ आणि चारित्र्यवान नेतृत्वाची आवश्यकता !

भारतात धार्मिक जीवनशैली अस्तित्त्वात असल्यानेच समाजव्यवस्था टिकून आहे !

‘मुसलमान केवळ अल्लाची पूजा करत असल्याने ‘वन्दे मातरम्’ला विरोध !’ – Jamiat Ulema-e-Hind

‘मुसलमान केवळ अल्लाची पूजा करत असल्याने ‘वन्दे मातरम्’ला विरोध !’ – Jamiat Ulema-e-Hind

‘जर मुसलमानांना ‘वन्दे मातरम्’ गायचे नसेल, तर त्यांनी भारताची फाळणी करून आधीच दिलेल्या पाकिस्तानमध्ये चालते व्हायला हवे’, असे आता सांगण्याची वेळ आली आहे ! जमियत उलेमा-ए-हिंद सातत्याने अशी देशविरोधी भूमिका घेत असल्याने अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे !

बांगलादेशातील घडामोडी हा भारतासाठी सापळा… !

बांगलादेशातील घडामोडी हा भारतासाठी सापळा… !

चीनमध्ये ‘डीप स्टेट’ला मिळालेल्या धड्यातून त्याने भारताच्या विरोधासाठी बांगलादेशात घडवलेली उलथापालथ

नाशिक येथे प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये मारामारी !

नाशिक येथे प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये मारामारी !

प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागांत फेर्‍या, तसेच दौर्‍यात सहभागी करून घेतले जात आहे. सिडको येथील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या ६५ महिलांना दुसर्‍या उमेदवाराच्या प्रतिनिधीने अधिक पैसे देण्याचे आश्वासन दिले.