लोकशाही असल्‍याने साहित्‍यिकाने भयगंड ठेवू नये ! – डॉ. तारा प्रभावळकर

आपल्‍या देशातील लोकशाहीत अमर्याद अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य आहे. त्याचा अपलाभ काही लेखक आणि कलाकार यांनी उठवून त्यांची मर्यादा सोडली आहे. त्यामुळे समाजाची अधिक हानी होत आहे. त्याविषयी डॉ. तारा प्रभावळकर बोलतील का ?

अमेरिका आणि भारत या देशांतील लोकशाहीचे तुलनात्मक विश्लेषण

लोकशाही ही तत्त्वे किती चांगल्या प्रकारे पाळते आणि आपल्या नागरिकांच्या आवश्यकता अन् आकांक्ष यांना किती प्रतिसाद देते, यांवरून लोकशाहीची परिणामकारकता मोजली जाऊ शकते.

केवळ स्वार्थासाठी ‘उपराष्ट्रपती’ पदाच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारे विरोधी पक्ष आणि वृत्तवाहिन्या !

गेल्या आठवड्यात भारतीय संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यासंदर्भात राज्यसभेत भाजपप्रणीत आघाडीचे सरकार आणि विरोधी पक्ष ..

कुणी सत्य बोलले, तर तो गुन्हा आहे का ? – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक गोष्ट सांगितली. ‘समान नागरी कायदा असायला हवा आणि जगात बहुसंख्य समाजाच्या भावनांचा प्रत्येक परिस्थितीत आदर केला जातो’, असे ते म्हणाले होते.

मारकडवाडीच्या (जिल्हा सोलापूर) नावे पुरोगाम्यांचा घटनाद्रोह !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साम्यवाद्यांविषयी जे लिहून ठेवले आहे, ते किती समर्पक आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.

तत्त्वनिष्‍ठता हवीच !

मतदारराजांनी मोठ्या विश्‍वासाने आपल्‍या दिलेले दायित्‍व आपण योग्‍य पद्धतीने पार पाडत आहोत ना, याकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनी डोळसपणे लक्ष ठेवावे अन् भारतात ‘लोकशाही’ अबाधित ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

भारतीय संस्कृतीतील अन्य विषयांवर भाष्य आणि त्याचे पैलू !

पोपचे स्थान व्हॅटिकन हे शंकराचार्य मठाच्या वाटिकेवरून आलेले नाव असून ‘चर्च’ हा शब्दसुद्धा ‘चर्चास्थल’ याचाच अपभ्रंश आहे.

लोकशाही वाचवण्यामागचा बांगलादेशी मुसलमानांचा राक्षसी डाव !

बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे !

निवडणुकीतील वाढता हिंसाचार हा लोकशाहीसाठी धोकादायक !

शासनामध्ये लोकशाही यंत्रणेला धरून रहाणे आणि त्यात सातत्य राखणे, हे अत्यंत कठीण काम आहे. लोकशाहीच्या लवचिक यंत्रणेचा अपलाभ घेऊन गुंड, अमली पदार्थ तस्करी करणारे, जिहादी, आतंकवादी अन् सर्व प्रकारचे गुन्हेगार हे मतदानाच्या..

संसदेत असभ्यपणे वागणार्‍या खासदारांचा ध्वनीक्षेपक बंद करा !

‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. दीर्घ कालावधीनंतर त्यांना सार्वजनिक पद मिळाले आहे. भारतीय लोकशाहीला जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे…