हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat

हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat

रा.स्व. संघाची नोंदणी करण्याच्या संदर्भातील कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या विधानावर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान

आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat

आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat

कोणत्याही देशाविषयी संघाचे कोणतेही स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही आणि संघ केंद्र सरकारच्या भूमिकेचेच पालन करतो, यावरही प.पू. भागवत यांनी भर दिला.

‘भारताला हिंदु राष्ट्र म्हणणे राज्यघटनाविरोधी !’ – सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून

‘भारताला हिंदु राष्ट्र म्हणणे राज्यघटनाविरोधी !’ – सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ राज्यघटनेत काँग्रेसने पालट करून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घुसडले. तक्रारदाराला काँग्रेसची ही कृती राज्यघटनाविरोधी वाटत नाही का ?

भारताचे विश्वगुरु म्हणून पुनरुत्थान होणे निश्चित ! –  RSS Chief Mohan Bhagwat

भारताचे विश्वगुरु म्हणून पुनरुत्थान होणे निश्चित ! – RSS Chief Mohan Bhagwat

येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ परिसरात उभारल्या जाणार्‍या ‘भारत दुर्गा शक्ती स्थळ’ मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी मित्रानंदजी महाराज, साध्वी ऋतंभरा आणि धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यासह अनेक धार्मिक नेते उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेचा खर्च सरसंघचालकांकडून वसूल करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेचा खर्च सरसंघचालकांकडून वसूल करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

सुरक्षाव्यवस्थेचा खर्च संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीची याचिका सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट केली होती

भारताला समजून घ्यायचे असेल, तर संस्कृत जाणून घेणे अनिवार्य ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

भारताला समजून घ्यायचे असेल, तर संस्कृत जाणून घेणे अनिवार्य ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

‘संस्कृत’ला भारताची राष्ट्रभाषा घोषित करून ती शाळेत पहिलीपासून  शिकवण्याचा कायदा करणे आवश्यक झाले आहे !

डगमगणार्‍या जगाला ‘धर्मा’चा आधार देऊन समतोल राखणे, हे भारताचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

डगमगणार्‍या जगाला ‘धर्मा’चा आधार देऊन समतोल राखणे, हे भारताचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

सनातन धर्माचे उत्थान व्हावे, ही ईश्‍वराची इच्छा आहे. यासाठी भारताचे उत्थान होणे आवश्यक आहे. संपूर्ण जग आज डगमगले आहे. स्वार्थ आणि वर्चस्व यांसाठी युद्धे चालू आहेत. मूळ धारणा आणि विचार चूक असल्याने हे सगळे चालू आहे.

जैन समुदायाच्या चादर महोत्सवात देशातील विविध धर्म आणि पंथ यांचे वैचारिक मंथन ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री

जैन समुदायाच्या चादर महोत्सवात देशातील विविध धर्म आणि पंथ यांचे वैचारिक मंथन ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री

जैन श्वेतांबर समुदायाचे प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसुरी यांच्या ८७१ वर्षांपूर्वीच्या अग्नीसंस्कारांच्या वेळी त्यांचे शरीर भस्म झाले; मात्र त्यांचे पवित्र वस्त्र चादर, चोल-पट्टा आणि मुखपट्टी अक्षत राहिली. या अद्भुत आणि पवित्र चादरीच्या पूजनासाठीच चादर महोत्सव साजरा केला जातो.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या ! – Prasad Lad

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या ! – Prasad Lad

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी !
प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

Vande Bharat : प.पू. सरसंघचालक प्रवास करत असलेल्या वन्दे भारत रेल्वे गाडीवर दगडफेक

Vande Bharat : प.पू. सरसंघचालक प्रवास करत असलेल्या वन्दे भारत रेल्वे गाडीवर दगडफेक

ज्या डब्यात प.पू. सरसंघचालक होते, त्याच्या एक डबा पुढे असणार्‍या डब्यावर दगडफेक झाली होती. नंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी प.पू. सरसंघचालकांचा डबा पालटला.