Mohan Bhagwat In Valsad : आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन होऊ नये ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन व्हायला नको; कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो. लोभ आणि भीती यांच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म पालटू नये, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

Mohan Bhagwat On Muslims : ‘भारतमाता की जय’ म्हणणारे आणि भगव्या ध्वजाचा आदर करणारे मुसलमान शाखेत येऊ शकतात ! – सरसंघचालक

सरसंघचालक वाराणसीतील लाजपत नगर कॉलनीतील संघाच्या शाखेत गेले होते. या वेळी त्यांना एका स्वयंसेवकाने ‘मुसलमान संघामध्ये सहभागी होऊ शकतात का ?’ असा प्रश्न विचारला होता.

वैदिक गणिताची महती येणार्‍या पिढ्यांपर्यंत पोचवणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, शासनाकडून त्याला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

PM Modi Nagpur Visit : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संघसंचालित माधव नेत्रालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन !

संघाच्या स्मृतीमंदिरासह दीक्षाभूमीला भेट देणार
नेत्रालयाच्या भूमीपूजन सोहळ्यात सहभागी होणार

पोलीस कसायांविरुद्ध तक्रार घेण्यास नकार देऊन गोरक्षकांवर दबाव टाकतात

समीर शेंडे यांनी, ‘‘तुम्ही कसायांची आणि आमची हानी का करता, येथून पुढे माझ्या हद्दीत काही करायचे नाही, नाहीतर मला तुमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे नोंद करावे लागतील’’, अशा प्रकारे गोरक्षकांना धमकावले.

RSS Kolkata Rally : प.पू. सरसंघचालक यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाकडून सशर्त अनुमती !

दहावीच्या परिक्षा असल्याचे कारण देत पोलिसांनी नाकारली होती अनुमती

Mohanji Bhagwat On RSS Ghar Wapsi : संघाने घरवापसी राबवली नसती, तर आदिवासी देशद्रोही बनले असते  !

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !

Swami Ramdev On Hindu Temples : आपली मोठी तीर्थक्षेत्रे आणि प्रतिके असणार्‍या स्थळांविषयी निर्णय घ्यायला हवा ! – योगऋषी रामदेवबाबा

ते हरिद्वार येथील गुरुकुल कांगरी विद्यापिठात आयोजित स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांच्या ९९ व्या हुतात्मा दिन सोहळ्यात बोलत होते.

Jagatguru Swami Rambhadracharya Maharaj : मंदिरांच्या सूत्रांवर आपला संघर्ष चालूच रहाणार !

मंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे !

चुकीच्या समजुतीमुळे धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

धर्म हा समजावून सांगावा लागतो. जर तो नीट समजला नाही, तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत, ते याच चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केले.