Mohan Bhagwat In Valsad : आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन होऊ नये ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन व्हायला नको; कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो. लोभ आणि भीती यांच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म पालटू नये, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.