काँग्रेसच्या बाबरी मशीद बांधण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? – असदुद्दीन ओवैसी
भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?
भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?
आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?
औरंगजेबाचे उघडपणे होत असलेले उदात्तीकरण न दिसणारे पोलीस आंधळे आणि बहिरे आहेत का ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांवरही तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे !
छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण !
‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?
छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते.
‘एम्.आय.एम्.’ (मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लमीन) या पक्षाकडून नवी मुंबईमध्ये २५ फेब्रुवारी, तर मुंबईमध्ये २६ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती या खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
देशातील संत, संन्यासी आणि सर्वसामान्य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्ट्र आहे’, असे सातत्याने म्हणत आहेत. ‘हिंदुस्थान हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.
यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
‘लव्ह जिहाद’ची पाठराखण करणारे एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे विधान !