भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! –  राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश

भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! –  राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश

भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे; कारण तो हिंदूबहुल आणि सनातनबहुल आहे. कोणताही मुसलमानबहुल देश धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नाही.

राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) या शब्दांचे कथानक !

राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) या शब्दांचे कथानक !

वर्ष १९७६ मध्ये भारतीय राज्यघटनेत सुधारणा करून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) हे २ शब्द समाविष्ट करण्यात आले. राज्यघटनेच्या या ४२ व्या सुधारणेने हिंदूंना या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक बनण्यास भाग पाडले.

सर्वधर्मसमभावामुळे देशाची धर्मशाळा झाली !

सर्वधर्मसमभावामुळे देशाची धर्मशाळा झाली !

स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्‍या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’

(म्हणे) ‘आमचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल !’ – Tamil Nadu CM Joseph Vijay

(म्हणे) ‘आमचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल !’ – Tamil Nadu CM Joseph Vijay

भारतात ‘धर्मनिरपेक्ष सरकार’ म्हणजे हिंदूंना वगळून सर्व धर्मियांना विशेषतः मुसलमानांना अधिकाधिक सोयीसुविधा देणे, त्यांना तळहातावरील फोडासारखे जपणे !

धर्मनिरपेक्षता आणि हिंदु राष्ट्र !

धर्मनिरपेक्षता आणि हिंदु राष्ट्र !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक !

संपादकीय : निधर्मी भारतातील धर्माचे न्यायदान !

संपादकीय : निधर्मी भारतातील धर्माचे न्यायदान !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्माविषयीचे मत नोंदवण्याचा अधिकार न्यायालय किंवा सरकार यांना असणे संपूर्णतः अयोग्यच !

Mamata Banerjee : (म्हणे) ‘माझ्यावर मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे आरोप होतात; पण मी धर्मनिरपेक्ष !’

Mamata Banerjee : (म्हणे) ‘माझ्यावर मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे आरोप होतात; पण मी धर्मनिरपेक्ष !’

केवळ ‘जय श्रीराम’म्हटले म्हणून ममता बॅनर्जी यांनी हिंदूंविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत, नवरात्रीत हिंदूंच्या मिरवणुकींना अनुमती नाकारली आहे, धर्मांधांची बाजू घेऊन हिंदूंचे दमन केले आहे. अशा व्यक्तीने ‘मी धर्मनिरपेक्ष आहे’, असे म्हणणे हास्यास्पद आहे !

हिंदूंमध्ये दोष नेमका कुठे आहे ?

हिंदूंमध्ये दोष नेमका कुठे आहे ?

सांस्कृतिक विस्तारवाद करणारे पंथ आणि हिंदु धर्म यांना एकाच समान पातळीवर ठेवण्याची चूक राज्यघटना करते. चारा खाणारी गाय आणि गाय खाणारे श्वापद एकाच ठिकाणी आणून ठेवते. परिणाम व्हायचा तोच होतो.

काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावल्यानेच देशात हिंदू-मुसलमान समस्या ! – Nitin Gadkari

काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावल्यानेच देशात हिंदू-मुसलमान समस्या ! – Nitin Gadkari

ते राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष प्रा. वासुदेव देवनानी यांच्या ‘सनातन संस्कृतीची अटल दृष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

Preamble Secular & Socialist : राज्यघटनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर

Preamble Secular & Socialist : राज्यघटनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर

हे शब्द काढल्यानंतर तेथे ‘हिंदु राष्ट्र’ शब्द जोडण्याचीही सुधारणा केली पाहिजे !