भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे; कारण तो हिंदूबहुल आणि सनातनबहुल आहे. कोणताही मुसलमानबहुल देश धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नाही.
भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे; कारण तो हिंदूबहुल आणि सनातनबहुल आहे. कोणताही मुसलमानबहुल देश धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नाही.
वर्ष १९७६ मध्ये भारतीय राज्यघटनेत सुधारणा करून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) हे २ शब्द समाविष्ट करण्यात आले. राज्यघटनेच्या या ४२ व्या सुधारणेने हिंदूंना या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक बनण्यास भाग पाडले.
स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?’
भारतात ‘धर्मनिरपेक्ष सरकार’ म्हणजे हिंदूंना वगळून सर्व धर्मियांना विशेषतः मुसलमानांना अधिकाधिक सोयीसुविधा देणे, त्यांना तळहातावरील फोडासारखे जपणे !
धर्मनिरपेक्ष भारतात धर्माविषयीचे मत नोंदवण्याचा अधिकार न्यायालय किंवा सरकार यांना असणे संपूर्णतः अयोग्यच !
केवळ ‘जय श्रीराम’म्हटले म्हणून ममता बॅनर्जी यांनी हिंदूंविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत, नवरात्रीत हिंदूंच्या मिरवणुकींना अनुमती नाकारली आहे, धर्मांधांची बाजू घेऊन हिंदूंचे दमन केले आहे. अशा व्यक्तीने ‘मी धर्मनिरपेक्ष आहे’, असे म्हणणे हास्यास्पद आहे !
सांस्कृतिक विस्तारवाद करणारे पंथ आणि हिंदु धर्म यांना एकाच समान पातळीवर ठेवण्याची चूक राज्यघटना करते. चारा खाणारी गाय आणि गाय खाणारे श्वापद एकाच ठिकाणी आणून ठेवते. परिणाम व्हायचा तोच होतो.
ते राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष प्रा. वासुदेव देवनानी यांच्या ‘सनातन संस्कृतीची अटल दृष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
हे शब्द काढल्यानंतर तेथे ‘हिंदु राष्ट्र’ शब्द जोडण्याचीही सुधारणा केली पाहिजे !