Karnataka HC On UCC : देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे !
गोवा आणि उत्तराखंड या राज्यांनी समान नागरी कायदा लागू केला आहे. आता संपूर्ण देशात तो लागू करण्याची वेळ आली आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
गोवा आणि उत्तराखंड या राज्यांनी समान नागरी कायदा लागू केला आहे. आता संपूर्ण देशात तो लागू करण्याची वेळ आली आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती
गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदु अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव आणला जातो !
सामान्यत: धर्म हा कर्तव्याचा पर्याय आहे. असे म्हटले जाते, ‘धर्मेण हीना पशुभिः समानाः ।’, म्हणजे ‘धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.’ याचाच अर्थ धर्माखेरीज व्यक्ती ही सामाजिक नसून पशूप्रमाणे असते.
भारत धर्मनिरपेक्ष राहिला नाही, तर येथे गृहयुद्ध आणि बाह्य आक्रमणे होण्याचा धोका पत्करतो. बहुसंख्य विचारसरणींशी जुळवून घेण्यासाठी कायद्यांचा अर्थ लावल्याने बहुधार्मिक देशात धर्मनिरपेक्षता धोक्यात येते.
नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे खासदार धवल शमशेर राणा यांनी संसदेत केली मागणी ! हा निधी केवळ अमेरिकेने दिला होता कि त्यात चीनचाही समावेश होता किंवा चीनचा नेपाळमध्ये किती हस्तक्षेप आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे !
यमराजाला मान्य होईल अशी राज्यघटना हवी. मनृस्मृतीची राज्यघटना परमेश्वरालाही मान्य आहे. वैदिक राज्यघटना अशी आहे की, जी यमराज आणि धर्मराज दोघांनाही मान्य आहे. राज्यघटना अशी हवी की, जी इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी मान्य असेल.
या उलट भारताच्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवून तेथे हिंदु राष्ट्र घातला, तर भारत ‘विश्वगुरु’च्या वाटचाल करण्याच्या दृष्टीने ते पहिले पाऊल असेल. यातून दोन्ही मानसिकतेतील भेद लक्षात येतो !
मुसलमानबहुल देश जे करू शकतो, ते धर्मनिरपेक्ष भारत का करू शकत नाही ?
हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि साम्यवादी यांना महाविद्यालयासारख्या विद्यादेवतेच्या मंदिरात पूजा-पाठ चालत नाही; मात्र नमाजपठण केलेले चालते, हे लक्षात घ्या!