खडकवासला येथे शासकीय मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याच्या तक्रारी !
वसतीगृहातील पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्या, तरी जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे वास्तव समोर असून याविषयी अजून सखोल चौकशीची आवश्यकता आहे, असे जनतेला वाटते.