संपादकीय : झुरळ आणि बोध
भारतियांनो, डिजिटल युगात जागरूक नागरिक होऊन देशविघातक चळवळींना वेळीच रोखण्यासाठी संघटित व्हा !
भारतियांनो, डिजिटल युगात जागरूक नागरिक होऊन देशविघातक चळवळींना वेळीच रोखण्यासाठी संघटित व्हा !
संबंधित अधिकार्यांनी त्या पाण्याचा घोट घेतला; मात्र त्यांनी ते पाणी थुंकल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.
इतर पक्षांवर टीका करून सत्तेवर आलेला आम आदमी पक्षही त्याच पक्षांप्रमाणे गुंडगिरी आणि भ्रष्टाचार करू लागला आहे, यामुळेच जनता आता त्याचे राजकीय अस्तित्व संपवल्याविना रहाणार नाही !
आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या १० खासदारांपैकी ७ खासदार भाजपमध्ये जाणार आहेत, अशी माहिती पंजाबमधील आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फोंडा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नाईक यांना ५ लाख रुपयांचा धनादेश न वटल्याच्या प्रकरणी न्यायालयाने समन्स पाठवूनही ते उपस्थित न राहिल्याने मेरशी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
ऑस्ट्रेलियात गेले होते पळून ! अशांना कठोर शिक्षा होईल का ?
हे संसदेत सांगावे लागू नये; कारण प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधी डेटाचा वापर करत असल्याने त्यांनी स्वतःहून कायदा करून जनतेला न्याय दिला पाहिजे !
सत्ताधारी पक्षाचे नेतेच जिथे सुरक्षित नसतील, तिथे तेथील सामान्य लोकांचे रक्षण कसे होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
काँग्रेसचा कारभार कसा चालतो ?, हेच यातून उघड होते. असे राजकीय पक्ष कधीतरी देशातील भ्रष्टाचार नष्ट करू शकतील का ?
राजकारण, सिनेमा, साहित्य, कुटुंब अशा ज्या ज्या व्यवस्थांमध्ये साम्यवादी आले, तेथे त्यांनी त्या व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रयत्न केले आहेत.