Kerala High Court : धर्मांतरानंतर शालेय प्रमाणपत्रांमध्‍ये नवीन धर्माचा उल्लेख करता येऊ शकतो ! – केरळ उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय

शैक्षणिक नोंदींमध्‍ये धर्म पालटण्‍याची व्‍यक्‍तीची विनंती कायदेशीर तरतुदींच्‍या अनुपस्‍थितीच्‍या आधारावर नाकारली जाऊ शकत नाही. धर्मांतरानंतर नोंदींमध्‍ये आवश्‍यक सुधारणा करता येऊ शकतात, असा निर्णय केरळ उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे.

Reservation : धर्मांतर केलेल्या हिंदूंना अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून आरक्षण देणे अवैध ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, हिंदु लॉ बोर्ड

मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना महाराष्ट्रात अनुसूचित जाती, तसेच आणि इतर प्रवर्गातून कसे काय आरक्षण दिले ? हे अवैध आहे. ते रहित करा, अशी हस्तक्षेप याचिका ‘हिंदु लॉ बोर्ड’चे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केली आहे.

‘पंडिता रमाबाई मुक्‍ती मिशन’ या ख्रिस्‍ती संस्‍थेच्‍या अधिकार्‍याला मुलींवरील लैंगिक अत्‍याचारांच्‍या प्रकरणात अटक !

बहुतांश ख्रिस्‍ती संस्‍थांमधील मुलींचे लैंगिक शोषण होते, तसेच तेथे धर्मांतराच्‍या कारवाया चालतात, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध झाले आहे. असे असतांना सरकार अशा संस्‍थांवर बंदी का घालत नाही ?

150 Dalit  Will Convert To Islam : भाजपच्या आमदाराविरुद्ध कारवाई न केल्यास १५० दलितांसमवेत इस्लाम स्वीकारीन !

हिंसाचाराच्या प्रकरणी योग्य कारवाई झालीच पाहिजे; परंतु याचा अर्थ हा नव्हे की, मागणी पूर्ण झाली नाही, तर धर्मांतर करायचे ! अशांना हिंदु धर्माचे महत्त्व ठाऊक नसल्याचेच दिसून येते !

हिंदूंचे सामूहिक धर्मांतर चिंताजनक !

‘उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी धर्मांतर प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला आणि हिंदूंचे समुहाने होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराविषयी चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर त्यांनी असे धर्मांतर थांबवण्याचा..

Love Jihad : मुसलमान डॉक्टरने हिंदु असल्याचे भासवून हिंदु महिलेशी केला विवाह : बिंग फुटताच महिलेचे केले बलपूर्वक धर्मांतर

मुसलमान कितीही सुशिक्षित आणि उच्चपदस्थ असला, तरी ‘जिहाद’ करणे, हाच त्याचा प्राधान्यक्रम असतो, हेच या घटनेवरून दिसून येते !

Majority Become Minority : ‘धर्मांतर होत राहिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. न्यायालयाने म्हटले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिस्ती बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले, तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल.’’

हिंदु ‘इकोसिस्टीम’चे (यंत्रणेचे) महत्त्व आणि वैचारिक आतंकवादाला प्रत्युत्तर !

हिंदु विभाजित झाला, म्हणजे देश विभाजित झाला. तेव्हा जातीभेदातून बाहेर पडून ‘मी केवळ हिंदु आहे’, असा परिचय आपल्या अंतरात्म्याला करून द्या. संघटित होऊन हिंदु पीडित आणि शोषित बंधू यांना बळकट करण्याचे कार्य करूया.

त्रिपुरामधील धर्मांतराच्या समस्येवर उपाय आणि त्यामध्ये मिळालेले यश !

‘नाव सुरक्षित राहिली, तर नावाडी जिवंत राहील. नावच जर सुरक्षित राहिली नाही, तर नावाडी कसा वाचेल ? हिंदू वाचले, तर साधू रहातील. हिंदूच वाचले नाहीत, तर साधू कुठे रहाणार ? त्यासाठी प्रथम हिंदु धर्माची नाव वाचवली पाहिजे. त्यानंतर स्वत:ला वाचवले पाहिजे.’

मिशनरी शाळांचे नरक !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता.