संपादकीय : पंजाबच्या पाद्रयाचे ‘प्रताप’ !
हिंदू आणि शीख यांचे फसवून धर्मांतर करणारे पंजाब येथील पाद्र्यांचे खरे स्वरूप पोलीस-प्रशासन कधी उघड करणार ?
हिंदू आणि शीख यांचे फसवून धर्मांतर करणारे पंजाब येथील पाद्र्यांचे खरे स्वरूप पोलीस-प्रशासन कधी उघड करणार ?
हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे उपाय कोणकोणते आहेत ? धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचा विधी कसा करावा ?
‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आघात करून उदय भेंब्रे यांना पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते !
प्रत्येक राज्यांनी असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारनेच हा कायदा संपूर्ण देशासाठी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी आता हिंदूंनीही दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
धर्मांतराच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करणे अपेक्षित आहे; मात्र तो अद्याप झाला नसल्याने अशा प्रकारच्या घटनांना चाप लावण्यास अडथळे येत आहेत. हिंदूंनी सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !
भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चिमात्यांचे उदात्तीकरण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यात सहन केले जाणार नाहीत, असे परखड प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेश कामथे यांनी केले.
राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज काही वर्षांपासून सक्षम अशा धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत होते. त्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याने देशातील सर्वांत कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येईल !
महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लवकरात लवकर कायदा करून या प्रकरणात होरपळणार्या हिंदु युवतींना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा !
कानपूर येथील मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) सय्यद शाह काझमी उपाख्य महंमद शाद याला एका गतीमंद अल्पवयीन मुलाचे बेकायदेशीर धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
धर्मांतरबंदी कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !