हिंदु धर्माला आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाचा निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल ! – मंत्री नीतेश राणे
गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.
गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता.
याचसमवेत विशाळगडावर नरवीरांच्या ज्या दुर्लक्षित समाध्या आहेत, तसेच गडांवर जी मंदिरे आहेत, त्यांचा जिर्णाेद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.
विशाळगडाचे पावित्र्य जतन करण्यासाठी वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने भुईसपाट करावीत, तसेच गडांचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी दिले.
भारतातील केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर सिंधुदुर्गसारख्या शांतताप्रिय जिल्ह्यातही देशद्रोही आणि जिहादी मानसिकतेच्या मुसलमांनाचा शिरकाव झाला आहे, हे लक्षात हे संकट आता दाराशी आले आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सज्ज आणि संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे !
२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्यांवरही कठोर कारवाई करा !
वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.
४ सहस्र १११ अतिक्रमणांवर कारवाई, ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्कासित
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने असे होणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने अशी राजवट मशिदीवर कारवाई कशी करील ?