आझमगड (उत्तरप्रदेश) येथे १४० किलो गोमांस जप्त
आझमगड, उत्तरप्रदेश येथे पोलिसांनी कुख्यात गोतस्कर आमीर आणि अन्य ३ जण यांना अटक केली. त्यांच्याकडून २ पिस्तुले, काडतुसे, १४० किलो गोमांस, २ दुचाकी जप्त केली आहे.
आझमगड, उत्तरप्रदेश येथे पोलिसांनी कुख्यात गोतस्कर आमीर आणि अन्य ३ जण यांना अटक केली. त्यांच्याकडून २ पिस्तुले, काडतुसे, १४० किलो गोमांस, २ दुचाकी जप्त केली आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी !
गोतस्करांची उत्तरप्रदेशमध्ये होती ३०० कोटी रुपयांची संपत्ती !
ऐसे लोगों को फांसी की सजा होनी चाहिए !
गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली.
अशा अमानुष आणि निर्दयी गोतस्करांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी हरियाणातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
असे प्रकार रोखण्यासाठी देशपातळीवर गोवंश हत्याबंदी कायदा करणेच आवश्यक आहे. केंद्र सरकार यासाठी पावले उचलणार का ?
अशा असहिष्णु कृत्याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
तेलंगाणामध्ये हिंदुद्वेषी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे तेथे गोरक्षकांवर धर्मांध गातस्करांनी आक्रमण केले, तर आश्चर्य वाटू नये !
गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.