जळगाव येथे ४ भुकेल्या बैलांना कत्तलीसाठी पायी नेणार्या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !
अशांवर कठोर कारवाई करायला हवी !
अशांवर कठोर कारवाई करायला हवी !
या घटनेनंतर गोरक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध हिंदु संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बांगलादेशातून भारतात घुसलेल्या गोतस्करांचा सैनिकांवर गोळीबार
गोहत्येसाठी गोवंशियांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचे प्रकार पहाता गोवंशहत्या बंदी कायद्याचा फोलपणा उघड होतो !
अशा गुन्हेगारांना कह्यात घेणे हे पोलिसांचे काम आहे; मात्र ते हप्ते घेण्यात गुंतलेले असल्याने गोरक्षकांना आपला जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते.
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस गोतस्करांची माहिती काढून त्यांना कधीच का पकडत नाहीत ? प्रत्येक वेळी गोरक्षकांनाच त्यासाठी प्रयत्न का करावा लागतो ? हरियाणात भाजपचे सरकार असतांना हे अपेक्षित नाही !
गोतस्करांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्याने धर्मांध वारंवार उघडपणे असे गुन्हे करतात !
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना गोरक्षक सुरक्षित आणि गोतस्कर कारागृहात असणे हिंदूंना अपेक्षित आहे !
गोवंशियांच्या हत्येसाठी जर धर्मांधांना साळवेसारखे लोक साहाय्य करत असतील, तर यासारखी संतापजनक गोष्ट कुठली नाही !