ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ५ गोवंशियांची सुटका !
पहाटेच्या वेळी संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांशी संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे या टेम्पोचा पाठलाग केला.
पहाटेच्या वेळी संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांशी संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे या टेम्पोचा पाठलाग केला.
जनावरांची बोकडासारखी मान कापून, आतडी काढून अत्यंत क्रूरपणे कत्तल केल्याचे पाहून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रार करूनही कारवाई करत नसतील, तर असे पोलीस हवेतच कशाला ? यामध्ये वरिष्ठ पोलिसांनी लक्ष घालून गोतस्करांवर कारवाई त्वरित करणे आवश्यक !
गोवंश चोरण्यासाठी त्याला गुंगीचे औषध देणारे क्रूर चोरटे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित !
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच प्रतिदिन अशा घटनाघडतात ! ही स्थिती पालटण्यासाठी गोप्रेमींचे हिंदु राष्ट्र हवे !
महागड्या वाहनांत निर्दयीपणे कोंबून केलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी ९०६ गोवंशियांची हत्या रोखली. मालेगाव पोलिसांची अभिनंदनीय कारवाई !
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३१ गोवंशियांची सुटका केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने गोवंश तस्करांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे.
‘होळीच्या दिवशी धर्मांधांनी उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील जंगलात गायीसह २ वासरांची हत्या केली. त्याचा सुगावा लागल्यानंतर आसपासच्या गावातील हिंदू संतप्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे नोंदवले.
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय ! गोप्रेमींच्या महाराष्ट्रात आणखी किती गोरक्षकांच्या हत्या होऊ दिल्या जाणार आहेत ? राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे, हे हिंदूंना आणि गोरक्षकांना अपेक्षित नाही !
जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे गोवंशियांची तस्करी करणार्या १२ जणांवर ‘मकोका’ अंतर्गत पोलिसांनी प्रथमच गुन्हा नोंदवला होता. केवळ एकदाच नव्हे, तर सातत्याने होणार्या गोवंशियांच्या तस्करीच्या प्रकरणात अशी प्रभावी कार्यवाही व्हायला हवी !