अनधिकृत मशिदीचे बांधकाम हटवण्यात आले !
बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी हिंदूंना वारंवार चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य !
बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी हिंदूंना वारंवार चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य !
सरकारी भूमीवर मशिदी बांधण्यात येईपर्यंत प्रशासन नेहमीच झोपलेले असते आणि मग कुणीतरी मागे लागल्यावर निरुत्साहाने कारवाईसाठी प्रयत्न केला जातो.
वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप म्हणून त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले आहे.
या दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी हिंदूंचे मंदिर होते का ? याचीही आता पडताळणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदु संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे !
‘अनधिकृत मशिदीवर कारवाई करा’, हे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या प्रकरणात निष्क्रीय रहाणार्या प्रशासकीय अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
ही कारवाई खरेतर महापालिकेकडून यापूर्वीच होणे अपेक्षित आहे !
सरकारी जागेवरील अतिक्रमित दर्ग्याला विरोध करत त्यामागील षड्यंत्र वेळीच रोखणारे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !
या प्रकरणी, पंचायत संचालकांनी गिरकारवाडो विभागाचे पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून त्यांची पंचसदस्य पदावरून उचलबांगडी का करू नये ? अशी विचारणा केली आहे.
शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?
निवासासाठी असलेल्या वसाहतीमध्ये बेकायदेशीर मदरसा चालू होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपा काढत होते का ? मनसेने या प्रकरणात लक्ष वेधले नसते, तर हा बेकायदेशीर मदरसा असाच चालू राहिला असता !