पिंपरी (पुणे) येथील कुदळवाडी-चिखली अतिक्रमण काढण्यासाठी आग्रही होतो ! – महेश लांडगे, आमदार, भाजप
४ सहस्र १११ अतिक्रमणांवर कारवाई, ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्कासित
४ सहस्र १११ अतिक्रमणांवर कारवाई, ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्कासित
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने असे होणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने अशी राजवट मशिदीवर कारवाई कशी करील ?
महाराष्ट्रातील सागरांमध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र अमंलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयीची अधिकृत घोषणा केली.
अनधिकृत बांधकामे उभी रहातांनाच महापालिकेने कारवाई केली असती, तर एवढा खटाटोप कशाला झाला असता ? यात न्यायालयाचा अमूल्य वेळही वाया गेला. यासाठी उत्तरदायी असणार्या अधिकार्यांकडून हानीभरपाई घ्यावी !
गावे आणि शहरे यांच्या हद्दीमध्ये अवैध चर्च बांधण्यात कशी आली ? प्रशासन झोपले होते का ? आतापर्यंत ‘लँड जिहाद’ आपल्याला ठाऊक होता. आता ख्रिस्तीही हिंदू आणि प्रशासन यांच्या भूमी कशा बळकावत आहेत, हे यातून दिसून येते !
मडगाव ते कोलवा मार्गावरील मुंगुल-मडगाव येथील कोमुनिदादच्या मालकीच्या भूमीवरील ३१ अनधिकृत बांधकामे १२ फेब्रुवारी या दिवशी पोलीस बंदोबस्तात भूईसपाट करण्यात आली. या वेळी मामलेदार आणि कोमुनिदाद प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पहिल्या दिवशी ४२ एकर क्षेत्रफळावरील १८ लाख ३६ सहस्र ५३२ चौरस फुटावरील २२२ बांधकामे भुईसपाट केली. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबवली.
मशीद बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.