सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ७८७ वीजग्राहकांनी एकूण ६५ लाख ८० सहस्र रुपये थकबाकी भरली
वीजदेयके वेळीच न भरल्याने रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ३१ सहस्र १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता.