अवैधरित्या मद्यविक्री करणार्याला असलदे ग्रामस्थांनी क्षमा मागायला भाग पाडले !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?
संस्कारक्षम नाही, तर केवळ पोटार्थी शिक्षण पद्धतीमुळे समाजातील नीतीमत्ता खालावल्याचे हे दुष्परिणाम आहेत !
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करून तेथील खनिजयुक्त मातीची वाहतूक केली जात असल्याचा आरोप सातत्याने होत होता. या प्रकरणाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर नोंद घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?
भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था’ या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर
नागपूर येथील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा शक्तीपिठाचा मार्ग आहे. यापूर्वी पहिली अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषित करण्यात आली होती; मात्र या महामार्गाला नागरिकांचा विरोध झाल्याने आता नवी अधिसूचना घोषित केली आहे.
दोन दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पडलेल्या पावसामध्ये सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात हानी झाली. पंचनाम्यानुसार २५ लाख रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्थानाचे फसलेले स्वातंत्र्य पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी जिथे जिथे सूर्योदय होतो, त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ फडकला गेला पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….
या वेळी वाळूची वाहतूक करणारी १५ वाहने कह्यात घेण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळूची अवैध वाहतूक करणार्यांनी वाहनातील वाळू अन्यत्र टाकून पलायन केले.