Rohingya Settled In Pune : रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर !
बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !
बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !
दुर्गाडी गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लढा देणार्या प्रत्येकाचे अभिनंदन ! आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील गडांवर झालेले मुसलमानांचे अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन गड अतिक्रमणांपासून मुक्त करावेत !
युनूस यांच्या या विधानावर कोण विश्वास ठेवणार ? अशा प्रकारची खोटी विधाने करणार्यांसमवेत भारताने चर्चा करण्यापेक्षा या देशावर सैन्य कारवाई करणेच आवश्यक आहे !
बांगलादेशाच्या संसदेवर आक्रमण करणारे आणि आतंकवादी यांची या सरकारने सुटका केली. या सूत्रावरून सरकारचा देशात अशांतता पसरवण्यातील सहभाग सिद्ध होतो.
कोरोना महामारीनंतर विनामूल्य शिधा (रेशन) मिळणार्या स्थलांतरित कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.
अमेरिकेतील हिंदू तेथील सरकारकडे अशी मागणी करतात, तशीच मागणी भारतातील किती हिंदु संघटना भारत सरकारकडे करत आहेत ?
मंदिर सरकारीकरणामुळे सध्या सरकारच्या मंदिर समित्यांचे असेच झाले आहे. त्यामुळे हिंदूंनी आता संघटित होऊन सरकारांवर दबाव निर्माण करून मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
अमेरिकेतील एका पाकिस्तानी वंशाच्या उद्योगपतीला जी माहिती मिळते आणि तो उघडपणे सांगतो, ती माहिती भारतीय गुप्तचरांना मिळते का ? आणि मिळत असेल, तर भारत या संदर्भात स्वतःचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना काढत आहे का ?
भारतीय राज्यघटनेनुसार धर्मानुसार आरक्षण देता येत नसतांनाही तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष मुसलमानांना आरक्षण देण्याचे गाजर दाखवून त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग न्यायालयावर असे निर्णय रहित करण्याची वेळ येते !
या देशातील मुसलमानांचा किंवा हुमायूं कबीर यांचा बाबर कोण होता ?, असा प्रश्न विचारणे आता आवश्यक झाले आहे. बाबरला जे स्वतःचे वंशज मानत आहेत, त्यांना बहुसंख्य हिंदूंच्या देशात आमदार होण्याची संधी मिळते, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !