श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
त्या भक्ताची जीवनशैली ही सेवाभावावर, म्हणजेच नम्र भक्तीच्या भावनेवर आधारित असावी, असे वक्तव्य जगद्गुरु सतीश आचार्य महाराज यांनी येथे एका प्रसारमाध्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.