गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’ यांच्या वतीने सभेचे आयोजन
‘इक्वल राईट फॉर हिन्दुज’ यांच्या वतीने सभेचे आयोजन
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
प्रशासन देवतांच्या मूर्तींच्या संदर्भातील कुठलाही निर्णय धर्माचार्यांना विचारून का घेत नाही ? अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात त्यांचा असा मनमानीपणा करण्याचे धाडस झाले असते का ?
या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले, ‘‘मंदिर विश्वस्तांनी संघटित झाल्यास देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील.’’ हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडली.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच आज मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतांना त्यांचे वागणे पर्यटकांसारखे झाले आहे. या समस्या लक्षात घेऊनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग घेते.
या ठिकाणी शनि दर्शनासाठी येणार्या भाविकांना अल्प मूल्यामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. हे महाप्रसादालय बंद असल्यामुळे येणार्या भाविकांना अडचणींना समोरे जावे लागत आहे.
विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकर गायकर यांचा महाराष्ट्र शासनाला सल्ला
श्री साईबाबा मंदिर परिसरातील प्रसाद विक्री केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे आणि बुरशी आलेले पेढे विकले जात आहेत. त्यामुळे साईभक्त संतप्त झाले आहेत.
ठराविक कुळांकडे मंदिरांची महाजनकी (प्रशासकीय हक्क) आहेत, म्हणजे इतरांवर अन्याय आहे, असे म्हणणे चुकीचे; त्याविषयीची कारणमीमांसा !
हिंदु मंदिराचे सरकारीकरण होऊ नये, यासाठी राज्यात असणारे मंदिराशी संबंधित कायदे आणि नियम यांचे तंतोतंत पालन करावे. हे केले, तर मंदिर कह्यात घेण्यासाठी सरकारकडे कोणतेच कारण उरणार नाही.