संपादकीय : श्री महालक्ष्मी देवस्थानचा विकास कधी ?
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराचा विकास न होण्यास प्रामुख्याने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवरील उदासीनताच कारणीभूत !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराचा विकास न होण्यास प्रामुख्याने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवरील उदासीनताच कारणीभूत !
डी.के. शिवकुमार हिंदु धर्माचे रक्षण कसे आणि कधीपासून करणार आहेत, हे त्यांनी घोषित करावे. यासाठी ते काय काय करणार आहेत, तेही हिंदूंना सांगावे !
मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांच्या देवस्थानांच्या भूमी शासनाने परस्पर कह्यात घेऊन त्यांच्या सातबारा उतार्यावर शासनाचे नाव नमूद केल्याची माहिती दिली.
मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत.- सद्गुरु सत्यवान कदम
मंदिरांचे संघटन करणे, मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे, मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे, या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.
श्री. सदा सरवणकर म्हणाले, ‘‘महासंघाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. मंदिरे सरकारमुक्त व्हावी, असा आमचासुद्धा प्रयत्न आहे. आम्हाला भक्तांच्या सोयीसाठी, तसेच आरोग्य निधीसाठीसुद्धा न्यासाच्या निधीचा वापर करता येईल.
‘विद्येच्या मंदिरा’मध्ये (शाळेत) ड्रोसकोड (गणवेश) चालतो, ‘न्यायाच्या (न्यायालय) मंदिरा’त ड्रेसकोड (गणवेश) चालतो, तसेच ‘लोकशाहीच्या मंदिरा’तही (विधान भवन) येथे ड्रेसकोड चालतो, तर मग केवळ मंदिरातील ड्रेसकोडवर आक्षेप का ?
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना फसवले जाते, हिंदूंचे धर्मांतरण केले जातेय. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा समस्यांना हिंदूंना सामोरे जावे लागत आहे.
मंदिर व्यवस्थापनाचे कार्य हे ‘देवाची भक्ती’ म्हणून केले गेले पाहिजे’, हा संस्कार विद्यार्थ्यांवर होणे आवश्यक आहे आणि हाच मंदिर व्यवस्थापनाचा मूळ गाभा आहे.