Mahakumbh 2025 : प्रयागराज येथील भूमी वक्फ बोर्डाची असल्याची म्हणणार्यांना देशाबाहेर हाकलावे ! – श्री पंच निर्वाणी अनि आखाडा
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.