Mahakumbh 2025 : प्रयागराज येथील भूमी वक्फ बोर्डाची असल्याची म्हणणार्‍यांना देशाबाहेर हाकलावे ! – श्री पंच निर्वाणी अनि आखाडा

श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेच्या निर्णयाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पाठिंबा !

श्री. सदा सरवणकर म्हणाले, ‘‘महासंघाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. मंदिरे सरकारमुक्त व्हावी, असा आमचासुद्धा प्रयत्न आहे. आम्हाला भक्तांच्या सोयीसाठी, तसेच आरोग्य निधीसाठीसुद्धा न्यासाच्या निधीचा वापर करता येईल.

Maharashtra Mandir Mahasangh : सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करा !

‘विद्येच्या मंदिरा’मध्ये (शाळेत) ड्रोसकोड (गणवेश) चालतो, ‘न्यायाच्या (न्यायालय) मंदिरा’त ड्रेसकोड (गणवेश) चालतो, तसेच ‘लोकशाहीच्या मंदिरा’तही (विधान भवन) येथे ड्रेसकोड चालतो, तर मग केवळ मंदिरातील ड्रेसकोडवर आक्षेप का ?

मंदिर संस्कृती रक्षण आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वस्तांच्या संघटित प्रयत्नांची आवश्यकता ! – रमेश कडू, मंदिर सह संयोजक

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना फसवले जाते, हिंदूंचे धर्मांतरण केले जातेय. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा समस्यांना हिंदूंना सामोरे जावे लागत आहे.

मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम !

मंदिर व्यवस्थापनाचे कार्य हे ‘देवाची भक्ती’ म्हणून केले गेले पाहिजे’, हा संस्कार विद्यार्थ्यांवर होणे आवश्यक आहे आणि हाच मंदिर व्यवस्थापनाचा मूळ गाभा आहे.

Sanatan Prabhat Exclusive : मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची संतांची मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी ! – खासदार पू. साक्षी महाराज, भाजप

हिंदूंची मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त व्हावीत, अशी सर्व संतांची मागणी आहे. स्थानिक पातळीपासून संसदेपर्यंत भाजप सत्तेत येण्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची संतांची मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी, असे मत भाजपचे खासदार पू. साक्षी महाराज यांनी व्यक्त केले.

हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त व्हावीत, ही सर्व संतांची मागणी ! – आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज

भारतातील अनेक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळी खोदकाम झाले आहे, तेथे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आढळला आहे. त्यामुळे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’द्वारे ज्या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण झाले आहे, ती मुक्त व्हायला हवीत. ही सर्व संतांचीही मागणी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Madras High Court : मंदिराचा अतिरिक्त पैसा व्यापारी संकुल बांधण्यासाठी वापरता येणार नाही !

तमिळनाडूतील बहुतेक मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे मंदिरांच्या पैशांचा वापर सरकारच्या मनानुसार होत आहे. मंदिरांचे सरकारीकरण रहित झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यातील छताच्या शिळांना तडे !

भाविकांची मंदिर समिती असती, तर समस्या उद्भवण्याआधी त्यावर उपाय निघाला असता. असे प्रकार मंदिरात घडतात, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम होय !  

श्री जीवदानीदेवी मंदिर, विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ !

‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निर्णयानुसार होणारी कृती म्हणजे मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले आश्वासक पाऊल होय !