Kerala HC : मंदिराच्या परंपरेत मुख्य पुजार्याच्या संमतीविना कोणतेही पालट होऊ शकत नाहीत !
मंदिरांचे सरकारीकरण केल्यावर धार्मिक प्रथा आणि परंपरा कशा नष्ट होतात ?, हे या आदेशावरून लक्षात येते ! आता न्यायालयाने हा निर्णय रहित केला असला, तरी अनेक मंदिरांमध्ये अशा परंपरा पालटल्या गेल्या असतीलच !