पोलिसांच्या विरोधाला झुगारून मनसेकडून मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाचे आयोजन !

मनसेच्या वतीने मीरा-भाईंदरमध्ये काढण्यात येणार्‍या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरामध्ये कलम १४४ लागू करत मोर्चाला अनुमती नाकारली. पोलिसांनी मनसेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कह्यात घेतले. पोलिसांनी त्यांना शेवटीची चेतावणी दिली.

बदलापूर येथील वीज आणि पाणी प्रश्नावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा !

प्रत्येक गोष्ट मोर्चा आणि आंदोलने करूनच सामान्य नागरिकांना मिळवावी लागणार का ?

लोकसभा निवडणुकीतील ‘व्होट जिहाद’चे उत्तर हिंदूंनी विधानसभा निवडणुकीतून दिले आहे ! – डॉ. सुजय विखे पाटील

आमदार संग्राम जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्या दिशेने मीही हळूहळू जात आहे. आज ते जगताप यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, त्यांना शिव्या देत आहेत. कारण त्यांच्यामुळे आज हिंदू जागा झाला आहे, याचा त्रास आता त्यांना होऊ लागला आहे.

धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार ! – महेश लांडगे, आमदार

राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा, यासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहे. हा कायदा कडक असावा आणि देशातील इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, अशा पद्धतीने त्यांची मांडणी करण्यात येईल.

Hindi Row Maharashtra : हिंदी भाषासक्तीचा शासन निर्णय रहित

महायुती शासनाच्या काळात हिंदी भाषा सक्तीविषयी काढण्यात आलेले दोन्ही शासन निर्णय रहित करण्यात आले.

(म्हणे) ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हे विधेयक घटनाविरोधी !’ – उल्का महाजन, ‘भारत जोडो अभियान’

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे. ते जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे किंवा रहित करावे, या मागणीसाठी ३० जूनला आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठीसाठी ५ जुलैचा मोर्चा ठरणार ‘सोनियाचा दिन’ ! – प्रकाश महाजन, मनसे नेते

मराठीसाठी सर्व जण एकत्र आले हे दृश्य जेव्हा जगाला दिसेल, तेव्हा बर्‍याच जणांना त्रास होईल, असे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

मी ठाकरे बंधूंचा मोर्चा निघूच देणार नाही ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

राज आणि उद्धव ठाकरे खोटे कथानक पसरवत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

५ जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र मोर्चा !

या मोर्चात सर्वपक्षियांसह सर्व साहित्यिक, कलाकार, तज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षक यांंनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसवल्याविना हिंदु मावळा शांत बसणार नाही ! – सुश्री प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले एक दैवत आहे. त्यांचा पुतळा हा नियोजित जागेतच बसवला गेला पाहिजे. जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसत नाही, तोपर्यंत प्रत्येक हिंदु मावळा शांत बसणार नाही.