प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) जाणा !
पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली.
पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.
कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा करण्यासाठी १७ मार्च या दिवशी कोल्हापूर येथे सहस्रावधींच्या संख्येने मोर्चा काढण्यात येत आहे.
प्रदेश सरचिटणीस जैन म्हणाले, ‘‘अनुमती नाकारायची होती, तर आम्ही ३-४ दिवसांपूर्वी अनुमती मागितली, तेव्हाच नकार द्यायचा होता. आता अनुमती नाकारणे म्हणजे पोलिसांची ही हुकूमशाही आहे.
सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांना मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वत्र भगवे झेंडे आणि ‘बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावा’ असे सांगणारे फलक यांमुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता.
इराणमध्ये मुसलमान महिला गेल्या २ वर्षांपासून हिजाबच्या विरोधात प्रखर आंदोलन करत असतांना आता धर्मनिरपेक्ष बांगलादेशात हिजाब अनिवार्य करण्याच्या मुसलमान महिलांकडून होणार्या मागणीतून त्या किती बुरसटलेल्या आहेत, हेच दिसून येते !
संतोष देशमुख खून प्रकरणी मुंबईत मोर्चा
शालेय पोषण आहार कर्मचार्यांच्या संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांच्या घोषणा देत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
परभणीतील मूक मोर्चामध्ये जरांगे पाटील यांनी ‘घरामध्ये घुसण्याची’ भाषा बोलली होती. आपल्या राज्यात कुणी जर अशा प्रकारचे विधान करत असेल आणि राज्यात हिंसाचार घडवू पहात असेल, तर अशा व्यक्तींवर बंधन आणले पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.