शेतकर्‍यांच्‍या मागण्‍यांसाठी किसान सभेचा ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे आणि पालघर जिल्‍ह्यांतील श्रमिकांचे प्रलंबित प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवावेत, यासाठी ३१ मे या दिवशी ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्‍या वतीने मोर्चा काढण्‍यात आला.

तळेगाव (पुणे) पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा !

१३ मे या दिवशी सायंकाळी किशोर आवारे समर्थक काही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

बारामती (पुणे) येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

‘मोर्च्याच्या समारोपप्रसंगी प.पू. कालीचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला’, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वतः तक्रार प्रविष्ट करून ही कारवाई केली आहे.

मोन्सेरात यांच्या मोर्च्यात ८०० जणांचा सहभाग, तर ४५ पोलीस अधिकारी घायाळ झाल्याची पोलीस अधिकार्‍याची न्यायालयात साक्ष

गंभीर घटनेची आणि तीही पोलिसांच्या संदर्भातील घटनेवरील सुनावणी १५ वर्षांनंतर होणे लज्जास्पद ! पोलिसांना १५ वर्षे न्याय मिळत नाही, तिथे सामान्य माणसाचे काय ?

पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ?

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी मुंबईकरांचा मूकमोर्चा !

भारतीय रेल्वे चालू होण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे थोर समाजसुधारक कै. नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, यासाठी १५ एप्रिल या रेल्वेदिनाच्या दिवशी नाना शंकरशेठ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला.

‘ई-स्टोर इंडिया’कडून सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक

ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी २० एप्रिलपर्यंत स्वतःकडील कागदपत्रे घेऊन कणकवली मनसे कार्यालयात संपर्क साधावा. तक्रारदारांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू – मनसे

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास का होतो ? – संदीप देशपांडे, मनसे

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास होतो आणि मुख्यत्वे साम्यवाद्यांना त्रास होतो. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आणि कलम ३७० हटवल्यानंतर शाहीनबागमध्ये मुसलमान १०० दिवसांहून अधिक काळ बसून राहिले, तेव्हा न्यायालयाला हे चुकीचे होत आहे, असे वाटले नाही का ?

हिंदुकरणासाठी अनुकूल काळ !

काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्‍कृती, सभ्‍यता, स्‍त्रिया यांच्‍या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्‍यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्‍याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्‍यांच्‍यावरील अन्‍यायाची जाणीव करून दिल्‍यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.

देहलीच्या रामलीला मैदानात सहस्रो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत झाली संयुक्त किसान मोर्चाची महापंचायत

नवी देहली येथील रामलीला मैदानात संयुक्त किसान मोर्चाकडून  महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.