शेतकर्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील श्रमिकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, यासाठी ३१ मे या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या वतीने मोर्चा काढण्यात आला.