भूमी घोटाळा प्रकरणातील सुलेमान याला ७ दिवसांची पोलीस कोठडी

भूमी घोटाळा प्रकरणातील संशयित सिद्दीकी उपाख्य सुलेमान गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत असतांना पसार झाला. यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजदेयकांची ३३ कोटी रुपये थकबाकी !

महावितरणची सेवा सुरळीत रहाण्यासाठी वीजग्राहकांनी वेळच्या वेळी वीजदेयक भरले पाहिजे अन्यथा कोट्यवधींच्या थकबाकीमुळे महावितरणचा डोलारा कधीही कोसळू शकतो !

म्हादई आणि झुआरी नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकाकडून ९५ कोटी २३ लाख रुपये संमत !

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘नमामी गंगे’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाखाली गोव्यातील मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांची निवड करण्यात आली असून या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने ९५ कोटी २३ लाख रुपये निधी संमत केला आहे

पारव्यांना धान्य टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई !

शहरात मोठ्या प्रमाणावर असणारी कबुतरे आणि पारवे यांच्यामुळे होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.

सासोली येथे सामायिक भूमीची मोजणी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पूर्ण केली

‘जोपर्यंत भूमीचा पोटहिस्सा ठरत नाही, तोपर्यंत आमच्या भूमीची मोजणी करायची नाही’, अशी भूमिका घेत तालुक्यातील सासोली येथील सामायिक भूमीची मोजणी करण्यासाठी २३ डिसेंबरला आलेल्या अधिकार्‍यांना स्थानिक ग्रामस्थांनी रोखले आणि स्वत:चे हात बांधून घेऊन तेथेच ठिय्या आंदोलन केले

बँकेच्या परीक्षेदरम्यान सर्व्हर बंद पडल्याने गोंधळ !

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक आणि ९७ शिपाई पदांसाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार होती.

फातर्पा (गोवा) येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दिली माहिती

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने जत्रोत्सवात मुसलमान विक्रेत्यांवर बंदी घालण्यासंबंधी कोणताही ठराव केला नाही, तर ते महाजनांचे वैयक्तिक मत होते.

पुणे महापालिका ओढे-नाले, कालवे यांवरील पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करणार !

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधले; मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे ? याची आतापर्यंत पहाणी झालेली नाही.

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा धर्मांधांचा डाव ! – नीतेश राणे, मंत्री

‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

गांधी घराण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण यांना विरोध आहे ! – मुख्यमंत्री

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील आरक्षण यांना देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू अन् दिवंगत इंदिरा गांधी, तसेच संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे.