भूमी घोटाळा प्रकरणातील सुलेमान याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
भूमी घोटाळा प्रकरणातील संशयित सिद्दीकी उपाख्य सुलेमान गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत असतांना पसार झाला. यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
भूमी घोटाळा प्रकरणातील संशयित सिद्दीकी उपाख्य सुलेमान गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत असतांना पसार झाला. यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
महावितरणची सेवा सुरळीत रहाण्यासाठी वीजग्राहकांनी वेळच्या वेळी वीजदेयक भरले पाहिजे अन्यथा कोट्यवधींच्या थकबाकीमुळे महावितरणचा डोलारा कधीही कोसळू शकतो !
नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘नमामी गंगे’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाखाली गोव्यातील मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांची निवड करण्यात आली असून या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने ९५ कोटी २३ लाख रुपये निधी संमत केला आहे
शहरात मोठ्या प्रमाणावर असणारी कबुतरे आणि पारवे यांच्यामुळे होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.
‘जोपर्यंत भूमीचा पोटहिस्सा ठरत नाही, तोपर्यंत आमच्या भूमीची मोजणी करायची नाही’, अशी भूमिका घेत तालुक्यातील सासोली येथील सामायिक भूमीची मोजणी करण्यासाठी २३ डिसेंबरला आलेल्या अधिकार्यांना स्थानिक ग्रामस्थांनी रोखले आणि स्वत:चे हात बांधून घेऊन तेथेच ठिय्या आंदोलन केले
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक आणि ९७ शिपाई पदांसाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार होती.
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने जत्रोत्सवात मुसलमान विक्रेत्यांवर बंदी घालण्यासंबंधी कोणताही ठराव केला नाही, तर ते महाजनांचे वैयक्तिक मत होते.
शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधले; मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे ? याची आतापर्यंत पहाणी झालेली नाही.
‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील आरक्षण यांना देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू अन् दिवंगत इंदिरा गांधी, तसेच संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे.