बोगस वारस दाखल्यांचे वाटप करणार्या न्यायालयातील लिपिकाला अटक !
न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी फसवणूक करणार्यांना बडतर्फच करायला हवे !
न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी फसवणूक करणार्यांना बडतर्फच करायला हवे !
प्रशासनाकडून कार्यवाही होईल याची वाट न बघता केर गावात असलेल्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन २५ डिसेंबरला श्रमदान करून झाडी तोडून परिसराची साफसफाई केली.
हिंदुत्वनिष्ठांना जनावरांच्या सुरक्षेसाठी आमरण उपोषण करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?
राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात पोस्ट करणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
मित्र-मैत्रिणीच फसवणूक करत असतील, तर विश्वास कुणावर ठेवायचा ?
धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार्या ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’मध्ये होणार्या ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४ पथके सिद्ध केली आहेत.
अयोध्येतील रामलल्लाच्या (रामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ‘रामधून’ ऐकू येणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशाचे परिवहनमंत्री दयाशंकर सिंह यांनी दिली.
पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले. देशात धर्मांतराचे प्रकार सर्वाधिक गोव्यातच झाले आहेत. गोव्यातच सर्वाधिक मंदिरे नष्ट करण्यात आली, तरीही येथील पूर्वजांनी गोव्याचा सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला आहे.
नीतीमत्तेचे अधःपतन झाल्याने अशा घटनांना ऊत येतो ! ही स्थिती पालटण्यासाठी नैतिकता जपणारे शिक्षण देणे अपरिहार्य आहे !
अशा वासनांधांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी, त्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही ! जामीन मिळाल्यास असे नराधम आणखी किती मुलींची हत्या करतील, याचा नेम नाही !