भारताचे सैन्यदल प्रमुख मनोज पांडे यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट
भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
मुसलमानबहुल देशातील एका महिला मुसलमान पंतप्रधानाला जर असे वाटते, तर भारतातील रोहिंग्याप्रेमी मुसलमान आणि निधर्मीवादी यांना असे का वाटत नाही ?
भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?
शेख हसीन यांनी केवळ असे केवळ आवाहन करू नये, तर या हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण करावे, तसेच त्यांच्या मंदिरांचे आणि हिंदु महिलांचे रक्षण करावे !
बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?
पाक धर्माच्या नावावर प्रतिदिन तेथील निष्पाप अल्पसंख्य हिंदूंची हत्या करतो, तर भारत मानवतेच्या भूमिकेतून पाकच्या नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतो ! तरीही तथाकथित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारतालाच ‘असहिष्णु’ ठरवातात !
हसीना यांच्या हिंदुद्वेषी राजवटीत हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे. हे पहाता आता भारताने पुढाकार घेऊन कठोर पाऊल उचलणे आवश्यक ठरले आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !