बांगलादेशात मंदिरातील पुजार्याचा संशयास्पद मृत्यू !
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळातही हिंदूंवर आक्रमण केली जातच होती, आणि आताही नवीन सरकार आल्यानंतर हिंदु असुरक्षितच आहेत, हेच ही घटना स्पष्ट करते !
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळातही हिंदूंवर आक्रमण केली जातच होती, आणि आताही नवीन सरकार आल्यानंतर हिंदु असुरक्षितच आहेत, हेच ही घटना स्पष्ट करते !
बांगलादेशाचे राजकारण आणि त्यान्वये तेथील हिंदूंवरील आक्रमणे, हे अमेरिकी ‘डीप स्टेट’चेच षड्यंत्र असल्याचा आरोप सत्य आहे, हेच यावरून दिसून येते !
नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशातील निवडणुकांवर त्यांनी कठोर टीका करत त्यांच्या ‘अवामी लीग’ पक्षावर झालेल्या अन्यायाविषयीही वाचा फोडली. ढाका येथे अवामी लीग पक्षाच्या काही नेत्यांच्या बैठकीत हसीना देहलीतून ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
बांगलादेशातील हिंदूंच्या आतापर्यंतच्या अत्याचारांवर भारताने घेतलेली निष्क्रीय भूमिका पहाता गायेश्वर चंद्र रॉय यांचा आरोप खोटा आहे, असे म्हणता येणार नाही !
‘बांगलादेशाचे अंतरिम सरकार अमेरिकेच्या पाळीव कुत्र्यासारखे वागत आहे’, असे भारताने म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !
ऐतिहासिकदृष्ट्या ‘बी.एन्.पी.’चा कल भारतविरोधी आणि पाकिस्तानकडे झुकलेला राहिला आहे; मात्र वर्ष २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहमान यांनी आपली भूमिका पालटल्याचे दिसून येत आहे.
भारतात निर्वासित जीवन जगत असलेल्या बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारवर “Save Democracy in Bangladesh” या कार्यक्रमात कठोर टीका केली आहे.
‘चोर तो चोर वर शिरजोर’ या वृत्तीचा बांगलादेश ! भारतात भारतीय मुसलमानांसमवेत बांगलादेशी घुसखोर मुसलमानही सुरक्षित आहेत आणि त्यांना भ्रष्टाचारामुळे भारतात नागरिकत्वाची ओळखपत्रेही मिळत आहेत !
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदू आणि संत यांनी मोठ्या संख्येने जनकपूरधाम येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केली.
बांगलादेशात भारत आणि शेख हसीना यांच्या विरोधातील नेता उस्मान हादी याच्या हत्येनंतर आता येथे आणखी एका शेख हसीना विरोधी नेत्यावर गोळीबार करण्यात आला असून तो गंभीररित्या घायाळ झाला आहे.