संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे ‘जय श्रीराम’ !
हिंदूूंंचा नरसंहार, तसेच अनन्वित अत्याचार होणार्या बांगलादेशात नुकत्याच झालेल्या हिंदूंच्या विशाल ‘मशाल मोर्चा’मुळे आशेचा किरण दिसत आहे.
हिंदूूंंचा नरसंहार, तसेच अनन्वित अत्याचार होणार्या बांगलादेशात नुकत्याच झालेल्या हिंदूंच्या विशाल ‘मशाल मोर्चा’मुळे आशेचा किरण दिसत आहे.
काश्मीरमधील हिंदूंचे विस्थापन विस्थापनाची कारणे आणि ऐतिहासिक घटनाक्रम
भारताच्या सीमावर्ती प्रदेशात स्थायिक होणार्या स्थलांतरितांमध्ये लोकसंख्याशास्त्रीय दबावांचा एक नवीन परिणाम गेल्या काही वर्षांत अधिकाधिक ठळकपणे दिसून येत आहे. आश्चर्याचे म्हणजे दैनंदिन जीवनशैलीमध्ये महत्त्वपूर्ण पालट दर्शवत आणि नागरी समाजाच्या मुळावरच परिणाम करत असूनही यांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले आहे.
बांगलादेशात कोणतेही सरकार असले, तरी तेथील हिंदूंचा वंशसंहार थांबणार नाही; कारण मुसलमान ‘मुसलमान’ असतात; मग ते कोणत्याही पक्षात असले, तरी त्यांच्यातील हिंदुद्वेष संपू शकत नाही !
जे निर्णय शुभेंदु अधिकारी ३० टक्के मुसलमान लोकसंख्या असलेल्या राज्यात घेऊ शकतात, ते अन्य भाजपशासित सरकारांनी घेतलेच पाहिजेत !
यात हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला, तर लाखो हिंदूंनी भारतात पलायन केले होते; मात्र भारताने अद्यापही याला ‘हिंदूंचा वंशसंहार’ म्हटलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे ! त्या दृष्टीने अमेरिकेतील खासदार ५५ वर्षांनंतर त्याच्या देशाकडे अशा प्रकारची मागणी करतो, हे भारतासाठी लज्जास्पद आहे !
जे देश आतंकवादाविरुद्ध कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई करत आहेत, त्यांना भारताने पाठिंबा द्यायला हवा. केवळ जागतिक स्तरावर स्वत:ची संतुलित, शांततावादी छबी राखण्याला अशा वेळी अर्थ रहात नाही. जे अयोग्य आहे, ते ‘अयोग्य’ म्हणण्याचे धाडस भारताने दाखवायला हवे !
अमेरिकेचे हस्तक असलेले तत्कालीन अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस असोत अथवा लोकशाही मार्गाने निवडून आलेले सध्याचे सरकार, हिंदूंवरील आक्रमणे ही दोन्ही सत्ताकाळांतील समस्या समान आहे. यातून बांगलादेश हा हिंदूंसाठी नरक असल्याचेच लक्षात येते !
बांगलादेशात हिंदू असुरक्षितच !
बांगलादेश आणि बंगालमधील हिंदूंचा नरसंहार, हिंदूंनो जागे व्हा’, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.