देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण खाते !

महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन १ महिना झाल्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी महायुती सरकारचे खातेवाटप घोषित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग स्वतःकडे ठेवले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु सेवा महोत्सवा’त स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर !

पुणे येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु सेवा महोत्सवा’त २१ डिसेंबर या दिवशी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील ४० वर्षांपूर्वी मुसलमानाने बळकावलेल्या मंदिरावर हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज !

बरेली येथे काही दिवसांपूर्वी अनेक वर्षे बंद असणारे हिंदु मंदिर सापडले होते. हिंदु संघटनांनी आता ते उघड केल्यानंतर तेथे फडकणारा इस्लामी ध्वज काढून भगवा ध्वज लावला आहे.

‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाचे भूमीपूजन !

तीर्थराज प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महाकुंभपर्वात ‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाच्या भूमीचे पूजन २२ डिसेंबर या दिवशी करण्यात आले.

वायनाड (केरळ) येथे राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्या विजयामागे कट्टरतावादी मुसलमान आघाडी !

दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांना मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवायची आहेत. दोन्ही पक्ष कट्टर मुसलमानधार्जिणे आहेत. हे हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि त्यांना दूर ठेवावे !

भारत कधीही स्वतःच्या निर्णयांवर इतरांना ‘नकाराधिकार’ (व्हेटो) वापरण्याची अनुमती देणार नाही !

भारताच्या समृद्ध वारशातून जग पुष्कळ काही शिकू शकते. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा भारतियांना स्वतःचा अभिमान असेल.

आध्यात्मिक उन्नती करण्यात यशस्वी उद्योगाचे गमक ! – रविंद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘उद्योजकांसाठी विशेष संवादा’चे आयोजन कुडाळ (सिंधुदुर्ग) – उद्योग, व्यवसाय करतांना विज्ञान आवश्यक असले, तरी अध्यात्मासारख्या मूलभूत गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. आध्यात्मिक उन्नती करण्यानेच उद्योग आणि व्यवसाय यांची प्रगती होते. व्यवसायातील अपयशाची कारणे अध्यात्मातूनच मिळू शकतात. आध्यात्मिक प्रगती झाली की, व्यवसायातील अनेक विषय अचूक होऊन ऐहिक उन्नतीही होते. व्यवसायात धर्म … Read more

‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत पालट !

या योजनेअंतर्गत राज्यातील महिला बचतगटांना गणवेश शिवून देण्याचे काम दिले होते; परंतु निकृष्ट दर्जाचे गणवेश आणि गणवेश पुरवठा करण्यासाठी विलंबामुळे हा निर्णय वादात सापडला होता.

काँग्रेसच्या खासदारांची गुंड वृत्ती !

‘संसद भवन परिसरात १९ डिसेंबर २०२४ या दिवशी सकाळी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेत भाजपचे खासदार प्रताप सिंह सारंगी आणि मुकेश राजपूत घायाळ झाले.