गुळाची चव गाढवाला काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

मंदिर चालवणे, हे सरकारचे काम नाही. सरकार केवळ व्यवस्थापन पाहू शकते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे, असा युक्तीवाद भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

संपादकीय : आतंकवादाच्या छायेत ऑलिंपिक !

आतंकवादाच्या वाढत्या वर्चस्वाच्या विरोधात सर्वच राष्ट्रांनी कृतीशील पावले उचलल्यास विश्व आतंकवादमुक्त होईल !

नामजपाचे महत्त्व

ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.

एकल पालकत्व धोक्यात !

एका अविवाहित दिग्दर्शकाची एक मुलाखत नुकतीच वाचनात आली. त्यात त्याने स्वतःच्या मुलांविषयी भाष्य केले आहे. या दिग्दर्शकाने स्वतःला मुले हवीत, यासाठी ‘सरोगसी’ (अन्य महिलेच्या गर्भाशयाचा वापर करून मुलाला जन्म देणे) पद्धतीचा वापर केला.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…

आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !

‘हिंदुस्थानातील संपूर्ण हिंदु समाज सारा केव्हा तरी पूर्ण संघटित होईल नि मग हिंदु राष्ट्र स्वतंत्र होईल’, ही खुळी कल्पना आहे. तसे कधीच घडणार नाही; परंतु राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी राष्ट्राची काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत..

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !

‘वर्ष १९८८ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठ हे ‘अल्पसंख्यांक शिक्षण संस्था’ असल्याचे घोषित करण्यात आले. या विद्यापिठातील एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली.