अन्नाचा होणारा अपव्यय वेदनादायी !
एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे.
एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे.
‘अन्नामध्ये भेसळ करणे’ हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. सरकार याचा गांभीर्याने विचार करील, अशी आशा आहे.
नुकतेच अन्न आणि औषध द्रव्ये प्रशासनाने नागपूर येथील ‘इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ या सरकारी रुग्णालयात धाड घालून बनावट औषध ‘सिप्रोफ्लोक्सासिन’च्या (‘Ciprofloxacin’च्या) २१ सहस्र ६०० बनावट गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.
भिवंडी येथे बंद केलेल्या पशूवधगृहातील प्रकार उघड !
लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !
‘हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला उखडून टाकत आहे, हे महाराष्ट्र सरकारला ठाऊक नाही का ?’, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे !
अन्न आणि औषध प्रशासनाने बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ सहस्र ४२० रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
खवा, मिठाई, नमकीन, फरसाण आणि खाद्यतेल इत्यादींचा समावेश आहे. या कारवाईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने १६५ खाद्यपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी घेतले आहेत.
शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवणार्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या विक्रेत्यांच्या दुकानांवर बंदीच आणायला हवी ! तसे केल्याविना ते सुधारणार नाहीत !
भेसळयुक्त पदार्थांची पडताळणी करून भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई करण्याविषयी कायद्यात प्रावधान आहे. तरीही अन्न आणि औषध प्रशासन नियमितपणे भेसळयुक्त पदार्थांची पडताळणी करत नाही.