मुंबईत येणार्‍या दुधाच्या ९८ वाहनांची पडताळणी !

दुधाचे एक वाहन परत पाठवण्यात आले, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

१४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित ! – सोनिया गांधी

काँग्रेसचे राज्य असतांना लोकांचा कुपोषणामुळे मृत्यू होत होता. त्या तुलनेत आता सरकारकडून विनामूल्य धान्य मिळत आहे. याचे कधी सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे का ?

राज्‍यातील २४ लाख शिधापत्रिका धारकांचे धान्‍य वितरण रखडले !

लाखो शिधापत्रिका धारकांचे धान्‍य वितरण रखडले जाणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद आहे ! शिधापत्रिकाधारक हे प्रतिमास मिळणार्‍या धान्‍यावर अवलंबून असतात, असे असूनही ज्‍यांच्‍यामुळे धान्‍य वेळेत मिळाले नाही, त्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

SC On Free Ration : लोकांना विनामूल्य गोष्टी कधीपर्यंत देणार आहात ?

कोरोना महामारीनंतर विनामूल्य शिधा (रेशन) मिळणार्‍या स्थलांतरित कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.

पुणे विभागामध्ये २४ लाख रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत !

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍यांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !

अधिकारी नसल्याने यंदा मिठाईतील भेसळ पडताळणारी यंत्रणाच नाही !

यंदा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने, तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने भेसळ पडताळणी मोहीम थंडावली आहे.

गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !

८० कोटी लोकांना केंद्र सरकारने धान्यवाटप केल्याच्या गप्पा नका सांगू. आमचे धान्य का बंद आहे ? त्याचे उत्तर द्या. याविषयी सरकार दरबारी प्रश्न मांडा’, असा जाब महायुतीचे जालना येथील उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लाभार्थींनी विचारला.

संपादकीय : विदेशी आस्थापनांचा उद्दामपणा !

लहान मुलांसाठी भारतात विकल्या जाणार्‍या ‘नेस्ले’चे उत्पादन असलेल्या ‘सेरेलॅक’ आणि ‘दूध’ या दोन्हीमध्ये साखरेचा समावेश आहे.

मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.

अन्नाचा होणारा अपव्यय वेदनादायी !

एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे.