वृत्तपत्राच्या कागदावरून वडापाव विकणार्या २६ दुकानांवर मुंबईत कारवाई !
मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उपाहारगृह अस्वच्छतेची समस्या राज्यातील बहुतांश एस्.टी. स्टँडवर असणे, हे निंदनीय आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ एका रात्रीपुरती किंवा एका शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची आवश्यकता आहे !
भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यांवर त्वरित कठोर कारवाई व्हायला हवी, तरच भेसळयुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्री यांवर लगाम बसेल !
जर उपाहारगृहांत ‘ॲनालॉग’ वापरले जात असेल, तर त्याला ‘पनीर सँडविच’ म्हणता येणार नाही. त्यावर ‘चीज ॲनालॉग सँडविच’ असा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.
भेसळयुक्त साखर, गाईचे दूध, घातक रसायन आणि कृत्रिम रंगांचा वापर करून हा पल्प बनवला जात होता. याच्या सेवनामुळे जुलाब, उलट्या आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे.
राज्यातील हॉटेल आणि उपाहारगृहे यांना ५० टक्के गॅस पुरवठा होणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने आणखी ४०० बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पाठवली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला घरगुती गॅसचा होणारा काळाबाजार रोखून राज्यात गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काळाबाजार करणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘दक्षता पथके’ स्थापन करण्यात आली आहेत.
विक्री होणार्या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्या विविध रंगांमधील घातक घटकांविषयी चर्चा करून खाद्यरंगांविषयीचे धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. त्यात विधानसभेतील या क्षेत्रातील जाणकार सदस्यांना निमंत्रित केले जाईल.
असे असेल, तर घुसखोरांची नावे शोधणार कधी ? त्यांच्यावर कारवाई होणार कधी ? आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवणार कधी ? हे केवळ प्रश्नच रहातील ! ही स्थिती बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढण्यालाच कारणीभूत ठरेल !