धार्मिकता, देशभक्ती जपणारे भारतीय हेच आपल्या संस्कृतीचा पाया ! – मीनाक्षी सहरावत, संस्थापिका, सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरी
धार्मिकता, देशभक्ती जपणारे भारतीय हेच आपल्या संस्कृतीचा पाया असून त्यांच्या आधारशिलेनेच भारत भविष्यात विश्वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.