फैजल याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु योग शिक्षिकेला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !
सध्या हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. हे रोखण्यासाठी हिंदु युवतींनी सतर्कता बाळगणे आवश्यक !
सध्या हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. हे रोखण्यासाठी हिंदु युवतींनी सतर्कता बाळगणे आवश्यक !
महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात. केवळ २ सहस्र रुपयांमध्ये अवैध विवाह प्रमाणपत्र देण्यात येतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
पीडित सोळंकी यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची पत्नी आणि मुले यांचा शेख कुटुंबियांनी बुद्धीभेद केला आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. या प्रकरणी सोहेल शेख आणि इतर ४ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’
बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती अशी आहे, याउलट भारतातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंचेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांधांना कायद्याचे जराही भय नसल्याचे दिसून येत आहे. धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई प्रशासनाने करणे आवश्यक !
भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंवरील आघातांच्या विरोधात आवाज उठवल्याखेरीज अशा घटना कशा थांबतील ?
भारतात प्रतिदिन येनकेन प्रकारेण हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात आहे. यामागे धर्मांध मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आता भारतानेही ईशनिंदा कायदा करून अशा मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई करून पाकला धडा शिकवावा !
बळजोरीने किंवा आमीष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक असल्यास नवीन कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा !
स्वामी विवेकानंद यांनी ‘एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होतो, असे नाही, तर देशाचा एक शत्रू वाढतो’, असे म्हटले आहे. प्रतिवर्षी भारतातील १० लाख हिंदूंचे धर्मांतर होत आहे.