छत्रपती संभाजीनगर येथे निदर्शने, मालेगावमध्ये मोर्चा !
छत्रपती संभाजीनगर येथे विविध संघटना आणि नागरिक यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली, तर जळगाव येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे विविध संघटना आणि नागरिक यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली, तर जळगाव येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या जाज्वल्य विचारांनुसार आचरण करण्याची आज वेळ आलेली आहे, अशी चेतावणी ‘गोवा हिंदु युवा शक्ती’ यांच्या वतीने पणजी येथे आयोजित निषेध सभेत देण्यात आली.
२० एप्रिल या दिवशी शोभायात्रेसाठी एकत्र आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वडाळामधील संगमनगर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती.
या निवेदनाद्वारे विहिंपने राष्ट्रपतींकडे देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी त्वरित आणि कठोर पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.
बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
उत्तरप्रदेशात योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करत असतांनाही धर्मांध मुसलमानांकडून मंदिरांवर आक्रमण करण्याचे धाडस होते, यावरून त्यांच्यात अद्यापही किती उद्दामपणा मुरलेला आहे, हे दिसून येते !
‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावे’, अशा मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
सचिन निवास साळुंखे याच्यावर गोतस्करी आणि चोरीचे ३० हून अधिक गुन्हे नोंद, ‘मकोका’ लावण्याचे, अशा मागणीचे निवेदन गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले आहे
रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रगीत ऐच्छिक, तर मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी दिली जात आहे विशेष जागा !
‘चिंतामणी सेवक फाऊंडेशन’चे श्री. सोहम कुराडे यांची बजरंग दलाच्या कोल्हापूर जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.