धर्मांधांच्या खोट्या तक्रारीनंतर राष्ट्रीय बजरंग दलाचे जळगाव शहरप्रमुख प्रवीण कोळी यांना अटक !
हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध खोट्या तक्रारी करणार्या धर्मांधांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ! तसे न करता हिंदुत्वनिष्ठांना अटक करणे, म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार होय !