Rahul Gandhi Hindu Remark : कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड !
राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त
राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त
हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ २८ जूनला सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
‘कुत्र्याने शिर आणून टाकले’, असे म्हटले, तरी वासराची हत्या करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे. याचा शोध पोलीस कधी घेणार ? छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणीचे उपतहसीलदार मृत्यूंजय डंगी यांना देण्यात आले.
पाकिस्तान आतंकवादी निर्माण करत आहे. अशा स्थितीत भारताचे खाऊन म्हणजेच भारतामध्ये राहून पाकिस्तानचे गुणगान गाणार्यांना बजरंग दल जशास तसे उत्तर दिल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी बजरंग दलाचे नवी मुंबई सहसंयोजक शंकर संगपाळ यांनी येथे दिली.
जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी येथे जाणार्या कटारा ते शिवखोडी दरम्यान यात्रेकरूंच्या बसवर आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड आक्रमणात १० निष्पाप हिंदु यात्रेकरू मारले गेले. या घटनेचा तीव्र निषेध विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने…
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !
हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्यावर कारवाईसाठी तात्काळ संघटित होणार्या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !
‘चोराच्या उलट्या…’ या म्हणीप्रमाणे झाले. या फलकामुळे शहरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे फलक लावणार्यांवरच कारवाई करायला हवी !
हिंदूंच्या यात्रांवर आक्रमण करणार्यांचा धर्म कोणता आहे ? हे वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे आता अशा जिहादी आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानला नष्ट करून जिहादी प्रवृत्तीचा बीमोड करण्याची वेळ आली आहे.