आतंकवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या ! – सौरभ बोबडे, बजरंग दल
पहलगाम येथे हिंदु पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना आतंकवाद्यांची क्रूरताच नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर केलेले थेट आक्रमण आहे.
पहलगाम येथे हिंदु पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना आतंकवाद्यांची क्रूरताच नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर केलेले थेट आक्रमण आहे.
अशा देशद्रोह्यांना पोसण्याऐवजी, तसेच अशांवर खटला चालवण्यात वेळ, पैसा आणि कारागृहात फुकट खाऊ घालण्यापेक्षा पाकमध्येच पाठवून देणे आवश्यक आहे !
या प्रसंगी बजरंग दल, श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , शहीद अशोक कामटे संघटना, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या वेळी उपस्थित सहस्रो हिंदु धर्माभिमान्यांनी आतंकवाद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
मुंबई-गोवा महामार्गावरून नांदगावमार्गे कणकवलीच्या दिशेने येणारा गोवंशाची वाहतूक करणारा टेंपो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून लतानगरी, बेळणे येथे पकडला.
जिल्ह्यात विविध ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध !
गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले.
छत्रपती संभाजीनगर येथे विविध संघटना आणि नागरिक यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली, तर जळगाव येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या जाज्वल्य विचारांनुसार आचरण करण्याची आज वेळ आलेली आहे, अशी चेतावणी ‘गोवा हिंदु युवा शक्ती’ यांच्या वतीने पणजी येथे आयोजित निषेध सभेत देण्यात आली.
२० एप्रिल या दिवशी शोभायात्रेसाठी एकत्र आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वडाळामधील संगमनगर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती.