काश्मीरमधील हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

या प्रसंगी बजरंग दल, श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , शहीद अशोक कामटे संघटना, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

आतंकवादी आक्रमणाचा श्रीक्षेत्र तपोभूमी, कुंडई येथे आयोजित सभेत तीव्र शब्दात निषेध

या वेळी उपस्थित सहस्रो हिंदु धर्माभिमान्यांनी आतंकवाद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

मुंबई-गोवा महामार्गावर बेळणे येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंशाची वाहतूक रोखली

मुंबई-गोवा महामार्गावरून नांदगावमार्गे कणकवलीच्या दिशेने येणारा गोवंशाची वाहतूक करणारा टेंपो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून लतानगरी, बेळणे येथे पकडला.

पुण्यातील बिबवेवाडी आणि निगडी येथे सकल हिंदु समाज एकवटला !

जिल्ह्यात विविध ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध !

कर्जत येथे गोवंशियाला कापणारा धर्मांध कह्यात !

गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले.

छत्रपती संभाजीनगर येथे निदर्शने, मालेगावमध्ये मोर्चा !

छत्रपती संभाजीनगर येथे विविध संघटना आणि नागरिक यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली, तर जळगाव येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

हिंदूंवरील आक्रमण कदापि खपवून घेणार नाही !

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या जाज्वल्य विचारांनुसार आचरण करण्याची आज वेळ आलेली आहे, अशी चेतावणी ‘गोवा हिंदु युवा शक्ती’ यांच्या वतीने पणजी येथे आयोजित निषेध सभेत देण्यात आली.

वडाळा (मुंबई) येथे शोभायात्रेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

२० एप्रिल या दिवशी शोभायात्रेसाठी एकत्र आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वडाळामधील संगमनगर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विहिंपचे नगर येथे निवेदन !

या निवेदनाद्वारे विहिंपने राष्ट्रपतींकडे देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी त्वरित आणि कठोर पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.

बंगाल येथे राष्ट्रपती शासन लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.