अहिल्यानगरमधील सर्व पशूवधगृहे भुईसपाट करण्याची विविध हिंदु संघटनांची मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !
अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !
हिंदूंवरील आघातांच्या विरोधात केवळ बजरंग दल आणि विहिंप यांनीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला पाहिजे. हिंदूसंघटन झाल्यासच हिंदूंवरील असे अन्याय थांबू शकतात, हे हिंदूंनी जाणावे !
हुतात्मा स्मारक, भीमा नदीतीरावरील राजगुरु वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी बजरंग दलाच्या वतीने शहरातून प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.
उल्हासनगरमधील धर्मांतराच्या वाढत्या घटना पहाता त्या रोखण्यासाठी सरकार धर्मांतरविरोधी कायदा केव्हा करणार आहे ?
धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने वैध मार्गाने कृती करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन. असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची शक्ती !
सहारनपूर डॉ. साजिद अहमद यांनी रमझानपूर्वी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. ते आता सतबीर सिंह राणा झाले आहेत.
गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?
बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही.
बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये आता भाजपचे सरकार असल्याने सरकारनेच पोलिसांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे.