धर्मांधांच्या खोट्या तक्रारीनंतर राष्ट्रीय बजरंग दलाचे जळगाव शहरप्रमुख प्रवीण कोळी यांना अटक !

हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध खोट्या तक्रारी करणार्‍या धर्मांधांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ! तसे न करता हिंदुत्वनिष्ठांना अटक करणे, म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार होय ! 

भंडारा येथे औरंगजेबचे स्टेटस ठेवणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

शोएब शेख याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर औरंगजेबचे स्टेटस ठेवले तसेच आक्षेपार्ह पोस्टही प्रसारित केल्या. या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे २०० कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन धर्मांधाच्या अटकेची मागणी केली.

विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आयोजित निदर्शनाच्या कालावधीत ‘धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी’ विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको !

क्रूरकर्मा औरंगजेब कुणी संत महात्मा नव्हता. तो येथे आपल्याला त्रास देण्यासाठी, येथील संस्कृती तोडायला आला होता. त्यामुळे त्याची कबर महाराष्ट्रात नको, अशी मागणी कराड बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Eknath Shinde On Nagpur Violence : नागपूर येथे पूर्वनियोजित आक्रमणे, दंगलखोरांना सोडणार नाही ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रातही दंगलखोरांवर वचक बसवण्यासाठी जनतेने त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

वणी (जिल्हा यवतमाळ) येथे बजरंग दल गोरक्षकांकडून ७० गोवंशियांची मुक्तता !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

औरंगजेबाच्या कबरीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे

आज वाशी येथे बजरंग दलाचे आंदोलन !

औरंगजेबाची कबर उखडून काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दल, नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे १७ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे.

Anil Deshmukh On Aurangjeb Tomb : (म्हणे) ‘बाबरी मशिदीचा व्रण ताजा असतांना औरंगजेबाची कबर उखडण्याचे वक्तव्य अयोग्य !’ – अनिल देशमुख, नेते, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

हिंदुद्वेष्ट्या आक्रमणकर्त्यांविषयी कळवळावाटणारे नेते आणि त्यांचा पक्ष यांना हिंदूंनी मते का द्यावीत ?

औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करू ! – विहिंप आणि बजरंग दल

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे, असेच विहिंप, बजरंग दल यांच्यासमवेतच सर्वत्रच्या राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी संघटना अन् जनता यांना वाटते !