आफ्रिका खंडात सनातन धर्माच्या प्रसाराला प्रतिसाद !

आफ्रिका खंडात सनातन धर्माच्या प्रसाराला प्रतिसाद !

‘सनातन धर्म’ म्हणून ओळखली जाणारी हिंदु परंपरा ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून वैश्विक आहे. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘मी हे योगशास्त्र कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्यदेवाला सांगितले होते.’

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा

मानवजातीच्या कल्याणाचे चिरंतन प्रेरक अमोघ शास्त्र असलेल्या गीतेचे अध्ययन आज शिक्षणतज्ञ, प्रशासक आणि राजकीय नेते यांच्या समवेत मोठ्या आस्थापनाचे मुख्य हुकूम देणारे अधिकारी अन् वरिष्ठ व्यवस्थापकसुद्धा करत आहेत.

‘भगवद्गीते’ची महानता !

‘भगवद्गीते’ची महानता !

जर आपण पारदर्शक व्यक्तीमत्त्व, हृदयाची निर्मळता आणि बुद्धीची गहनता हरवून बसलो असू, तर गीता आमच्यासाठी गूढ अन् न समजणारा ग्रंथ आहे. विचारांनी विद्वान् आणि आचरणाने सज्जन अशा व्यक्तीलाच गीतेचे वाचन करण्याचा खरा अधिकार असतो.

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा

गीता जीवनाच्या सर्वाेच्च ध्येयांना हृदयापासून साध्य करण्यात साहाय्य करते. यामध्ये धर्माच्या त्या मूळ विचारधारांवर जोर दिला आहे, जो केवळ प्राचीनच नाही, ना केवळ आधुनिक आहे, तर उलट चिरंतन आणि शाश्वत आहे.

भगवद्गीतेचा महिमा !

भगवद्गीतेचा महिमा !

मी गीतेचा आश्रय घेतो. गीता हे माझे सर्वश्रेष्ठ घर आहे. गीतेच्या ज्ञानाचा आधार घेऊनच मी तिन्ही लोकांचे पालन करतो. – भगवान श्रीकृष्ण

पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

भक्ती ही उपासना पद्धत आहे, ते शास्त्र नाही. भक्ती भावना आणि भावप्रधान आहे. भक्तीनेसुद्धा मुक्ती मिळते आणि ‘ती कशी मिळते ?’, हे माझ्या लेखांमध्ये स्पष्ट केलेले आहे.

‘मनाचे श्लोक’ हा साधनेसंबंधी प्रायोगिक मार्गदर्शन करणारा, तर ‘भगवद्गीता’ हा साधनासूत्रांमागील मूलतत्त्व सांगणारा ग्रंथ !

‘मनाचे श्लोक’ हा साधनेसंबंधी प्रायोगिक मार्गदर्शन करणारा, तर ‘भगवद्गीता’ हा साधनासूत्रांमागील मूलतत्त्व सांगणारा ग्रंथ !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मनाच्या श्लोकांचा साधनेत वापर, ईशचिंतनाचा मेंदूवर परिणाम, कर्म आणि दृष्टी, भगवद्गीतेतील ९ व्या श्लोकाचे निरूपण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भगवद्गीतेतील अध्याय ९ मधील ९ व्या श्लोकाशी संबंधित निरूपण

भगवद्गीतेतील अध्याय ९ मधील ९ व्या श्लोकाशी संबंधित निरूपण

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मनाच्या श्लोकांचा साधनेत वापर, ईशचिंतनाचा मेंदूवर परिणाम, कर्म आणि दृष्टी’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

जगात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म, उर्वरित सगळे पंथ ! – महंत रामगिरी महाराज

जगात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म, उर्वरित सगळे पंथ ! – महंत रामगिरी महाराज

भगवद्गीतेतही हे सांगितले आहे की, सनातन संस्कृती एक गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करत नाही. हिंसा कुणी करत असेल, तर ती सहन का करावी ? आपण आजपर्यंत अन्याय सहन करत आलो आहे, हे आपले दुर्दैव आहे.

चीनच्या विद्वानांनी ‘भगवद्गीते’स  संबोधले ज्ञानाचे अमृत !

चीनच्या विद्वानांनी ‘भगवद्गीते’स  संबोधले ज्ञानाचे अमृत !

भगवद्गीतेचा गौरव करतांना ते म्हणाले, ‘भगवद्गीता आधुनिक जगातील लोकांच्या आध्यात्मिक आणि भौतिक संकटांवरील उपायांचा स्रोत आहे.’