भारतीय स्वातंत्र्ययुद्धावर ‘भगवद्गीते’चा प्रभाव !

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या देशभक्तांचे विचार आणि अनुभव यांचे विश्लेषण केले, तर गीतेच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर किती प्रभाव पडला, हे समजून येते. गीता हा केवळ एक शास्त्रग्रंथ न रहाता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा देणारे ते एक ‘शस्त्र’ ठरले.’

Kash Patel Oaths On Bhagavad Gita : काश पटेल यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली एफ्.बी.आय.च्या संचालक पदाची शपथ

भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कश्यप (काश) पटेल यांनी ‘फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’ (एफ्.बी.आय.) या अन्वेषण यंत्रणेचे संचालक म्हणून शपथ घेतली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : अध्यात्मातील अनुभूती घेण्यासाठी मी महाकुंभक्षेत्री आलो आहे ! – श्रीकृष्णाची भूमिका केलेले अभिनेते सौरभ राज जैन

अध्यात्माविषयी जे चिंतन-मनन आपण करत असतो, त्याची अंशात्मक अनुभूती घेण्यासाठी मी येथे आलो आहे. गीतेतील अनेक गोष्टी आहेत, ज्या काळानुरूप आज आवश्यक आहेत. त्यातून घेण्यासारखे पुष्कळ आहे.

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया ! – मीनाक्षी सहरावत, संस्‍थापिका, सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरी 

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया असून त्‍यांच्‍या आधारशिलेनेच भारत भविष्‍यात विश्‍वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Suhas Subramanyam : खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ

अमेरिकेतील भारतीय वंशाचे नवनिर्वाचित खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांच्यासह आणि पाच जणांनी अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ या कनिष्ठ सभागृहामध्ये शपथ घेतली. भारतीय वंशाच्या ६ खासदारांनी एकत्र शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ !

भक्‍तीयोग जाणून घेतांना…

‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्‍यास अत्‍यंत कठीण आहे. त्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्‍य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्‍तीयोगा’चे माहात्‍म्‍य सांगून सर्वसामान्‍य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.

भारतीय स्‍वातंत्र्यलढ्यात भगवद़्‍गीतेतील तत्त्वज्ञानाचा क्रांतीकारकांवर असलेला प्रभाव !

वर्ष १९०१ मध्‍ये कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील राष्‍ट्रीय काँग्रेसच्‍या अधिवेशनाच्‍या वेळी टिळकांनी स्‍वामी विवेकानंद यांची भेट घेतली. या भेटीत चापेकर बंधूंच्‍या हौतात्‍म्‍याचा विषय निघाला असतांना ‘चापेकर बंधूंचे पुतळे भारतात जागोजागी उभारले गेले पाहिजेत’, असे उद़्‍गार स्‍वामी विवेकानंद यांनी काढले.

भक्‍तीयोग जाणून घेतांना…

भक्‍तीमार्ग हा त्‍यामानाने सोपा आहे. जसजशी भगवंतावर आपली श्रद्धा वाढत जाते, त्‍या प्रमाणात अन्‍य गोष्‍टींविषयी निर्माण झालेली आसक्‍ती कमी कमी होत जाऊन भगवंतावरील आसक्‍ती वाढते.

Kerala Governor On BhagavadGita : केवळ श्रीमद्‌भगवद्‌गीताच मानवतेचे कल्याण करेल !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे विधान ! धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शाळेत श्रीमद्‌भगवद्‌गीता शिकवण्यास विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

विद्यार्थ्‍यांना गीतेतील तत्त्वज्ञान शिकवण्‍याविषयी गुजरात उच्‍च न्‍यायालयाचा दृष्‍टीकोन !

न्‍यायमूर्ती म्‍हणाले, ‘गीता धर्मनिरपेक्षता, नैतिकता, संस्‍कृती आणि विज्ञान हे तटस्‍थपणे शिकवते. त्‍याला धर्माचे रूप देण्‍याएवढे मर्यादित स्‍वरूप देणे चुकीचे ठरेल. गीता शिकवणे, हा धार्मिक पक्षपात नाही. यात कुठलेही धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन होत नाही.’