Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

करगणी (आटपाडी) येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदु तरुणीचे धर्मांतर आणि हत्या !

लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

Chhattisgarh Conversion Bill : छत्तीसगडमध्ये भाजप सरकार धर्मांतर नियंत्रण विधेयक आणण्याच्या सिद्धतेत !

भाजप शासित एकेका राज्याने अशा प्रकारचा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी कायदा करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Tara Shahdeo Slams Ravish Kumar : ‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ म्हणणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज सहदेव यांनी फटकारले !

भारत सरकारने लव्ह जिहादला राष्ट्रीय समस्या घोषित करून या समस्येला न मानणार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. असे केले, तरच जिहाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर जरब बसेल !

भरतपूर (राजस्थान) येथे २० सहस्र हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवले !

इटलीच्या संघटनेचा धर्मांतराच्या या प्रकारामागे हात असल्याने हे काँग्रेसचेच कारस्थान आहे, किंबहुना राज्यातील याआधीच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात या संघटनेला मोकळे रानच होते, असा आरोप कुणी केल्यास चूक ते काय ?

हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात ओढणारा भोंदू पीरबाबा नदीम शेख पोलिसांच्या कह्यात !

विविध प्रकारे सातत्याने हिंदु युवतींची होणारी फसवणूक पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरविरोधी कठोर कायद्या’ची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते !

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची फोंडा (गोवा) पोलिसांकडे मागणी

‘बिलिव्हर्स’च्या विरोधातील कारवाईनंतर गोव्यात नवनवीन नावांनी पास्टर डॉम्निकसारख्या व्यक्ती आणि ‘बिलिव्हर्स’सारख्या संघटना उदयास येऊ लागल्या आहेत. अशा नवनवीन संघटनांवरही सरकारने त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थे’च्या कार्याची सखोल चौकशी व्हावी ! – डॉ. नीलेश लोणकर

राजकीय आणि प्रशासकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे नियोजित असणारा निषेध मोर्चा होऊ शकला नाही. त्यामुळे केडगाव पोलीस चौकीसमोर या घटनेचा निषेध करत हिंदु समाजाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

भरतपूर (राजस्थान) येथे ५०० हिंदूंचे होणारे धर्मांतर विहिंपने उधळले !

कठोर धर्मांतरविरोधी कायदा बनवल्यास अशा लोकांवर वचक बसेल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

‘व्हॅलेंटाईन डे’ : ‘लव्ह जिहाद’च्या धर्मांतराच्या षड्यंत्राला वृद्धींगत करणारा दिवस !

देशाचे कर्णधार, राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि शिक्षक वर्ग यांनी अयोग्य पश्चिमी परंपरेच्या विनाशकारी परिणामांना ओळखावे अन् त्या थांबवण्याचा प्रयत्न करावा.