Anti-Conversion Law In Maharashtra : महाराष्ट्रात लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा होणार ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री

राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज काही वर्षांपासून सक्षम अशा धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत होते. त्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याने देशातील सर्वांत कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येईल !

UP Hindus Conversion : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील वसाहतीत हिंदूंचे ख्रिस्ती पंथात धर्मांतर करण्याचा प्रयत्न

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

Barabanki Forced Conversion : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलाची सुंता करून बनवले मुसलमान !

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुर्शीद, त्याचे वडील रियासत अली आणि आफिफा रेस्टॉरंटचा मालक यांच्याविरुद्ध धर्मांतर अन् शारीरिक शोषण असा गुन्हा नोंदवला. तसेच मुलाला बालसुधारगृहात पाठवले.

Nepal Hindus Conversion Under Social Work : १७ अमेरिकी आणि १ भारतीय हे नेपाळमध्ये हिंदूंचे करत होते धर्मांतर !

ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतांना आता संपूर्ण देशात हिंदूंनी धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवणे आवश्यक आहे !

Canadian citizen deported from Assam : आसाममधील हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या कॅनडाच्या नागरिकाची हकालपट्टी

भारताने कॅनडाच्या एका नागरिकाला हद्दपार केले. ब्रँडन जोएल डीविल्ट असे त्याचे नाव आहे. त्याच्या ‘टुरिस्ट (पर्यटक) व्हिसा’ची मुदत संपल्यानंतरही तो आसाममध्येच रहात होता.

शिरूर (पुणे) येथील २ ख्रिस्ती शाळांमध्ये चालू असलेले धर्मांतराचे प्रयत्न रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी !

हिंदु पालकांनो, ख्रिस्ती शाळांचे खरे स्वरूप जाणून शाळेत होत असलेल्या धर्मांतरास विरोध करा आिण आपली भावी पिढी ‘हिंदु’ म्‍हणून रहाण्‍यासाठी आतापासूनच स्वतःच्या मुलांना धर्मशिक्षण द्या !

बिलासपूर (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती पाद्य्राचे धर्मांतराचे घृणास्पद कृत्य उघड : गुन्हा नोंद !

छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांतराच्या अशा घटनांवर पायबंद लागला पाहिजे, असेच हिंदु जनतेला वाटते !

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणू ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

हिरवा रंग धारण करणार्‍या सापाची वळवळ थांबवावी. गोवंशियांच्या होणार्‍या हत्या थांबवा, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. येथे आयोजित हिंदु धर्मसभेत ते बोलत होते.

आखाड्यांची परंपरा आणि त्यांचे योगदान

आखाडे समाजातील युवकांना धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी जागृत करत आहेत. काही आखाडे युवकांना अमली पदार्थांपासून मुक्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांसाठी प्रेरित करत आहेत.

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया ! – मीनाक्षी सहरावत, संस्‍थापिका, सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरी 

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया असून त्‍यांच्‍या आधारशिलेनेच भारत भविष्‍यात विश्‍वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.