Pakistani Maulana Appeals : भारत आणि पाक यांच्यात युद्ध झाले, तर जनतेने या युद्धापासून दूर रहावे !
भिकेला लागलेल्या पाकमध्ये स्थानिक नागरिक आणि मौलाना यांनाही पाकचा पराभव समोर दिसत असल्याने ते त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भिकेला लागलेल्या पाकमध्ये स्थानिक नागरिक आणि मौलाना यांनाही पाकचा पराभव समोर दिसत असल्याने ते त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मौलवींकडून अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाले किंवा हत्या झाली, तरी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
कानपूर येथील मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) सय्यद शाह काझमी उपाख्य महंमद शाद याला एका गतीमंद अल्पवयीन मुलाचे बेकायदेशीर धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
जर उत्तरप्रदेश सरकार शांतपणे आणि कायदा-सुव्यस्था राखत ही कारवाई करू शकते, तर संपूर्ण देशात अशी कारवाई का होऊ शकत नाही ?
१३० घरे आणि २० हिंदु मंदिरांची तोडफोड
२०० हिंदु कुटुंबांचे पलायन
इस्रायल आणि ज्यू यांना धमकावणार्यांचे इस्रायल काय हाल करतो, हे अख्खे जग पहात आहे. हिंदूंना अशी धमकी देणार्यांवर भारत सरकार काय कारवाई करणार ? हिंदूंनो, अशांचा सामना करण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का ?
एक मुसलमान आमदार थेट अशा प्रकारचे विधान करतो, हे आश्चर्यकारकच ! देशात मुसलमान अल्पसंख्य असतांना गुन्हेगारीत मात्र ते बहुसंख्य असल्याचेच चित्र दिसत असते, हेच एकप्रकारे त्यांनी सांगितले आहे !
भारतात चित्रपट, प्रसारमाध्यमे, तसेच अन्य माध्यमांद्वारे हिंदूंचे संत, महंत, धर्मगुुरु आणि पुजारी यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केली जाते. याउलट अनेक वासनांध कृत्यात अडकलेले मौलाना किंवा पाद्री यांच्याविषयी काहीही बोलले जात नाही. हिंदूंच्या संतांचा अवमान थांबवण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
मदरशांत विद्यार्थ्यांना जे शिकवले जात आहेत, तेच ते प्रत्यक्ष करून दाखवत आहेत, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? अशा मदरशांवर आता देशात बंदी घालण.े हाच यावरील एकमेव उपाय आहे !
बांगलादेशातील मौलाना असे असतील, तर भारताचे मौलाना मागे रहातील का ? ते मशिदींतून मुसलमानांना काय शिकवत आहेत ?, याकडे हिंदूंचे लक्ष आहे का ?