(म्हणे) ‘मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा !’ – मौलाना तौकीर रझा
‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांचे चिथावणीखोर आव्हान !
कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नसल्याचाही दावा !
‘इत्तेहादे मिल्लत काऊंसिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांचे चिथावणीखोर आव्हान !
कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नसल्याचाही दावा !
वासनांध मौलवी ! मौलवीने रात्रभर युवकाला शिवीगाळ करून मारहाणही केल्याचे युवकाने पोलिसांना सांगितले. मौलवीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून अटक करण्यात आली आहे.
जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ?
‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !
मदरशातील अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे इंग्लंड येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्व मदरशांना टाळे ठोकून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षण देण्याचा कायदा करण्याची आता वेळ आली आहे !
‘जमियत’च्या ‘सद्भावना संमेलना’त मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला आणि ॐ एकच आहे’, असे विधान केल्यावर उपस्थित जैन मुनी लोकेश यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला.
ऐसा है तो धर्मांध मंदिरों पर आक्रमण क्यों करते हैं ?
एकीकडे भारतीय राज्यघटनेचे नाव घेऊन सर्व सुविधा लाटायच्या, सोयीनुसार राज्यघटनेचा वापर करायचा आणि त्याच राज्यघटनेने झेंडा फडकावण्यास सांगितले असतांना तेव्हा मात्र धर्माच्या नावाखाली तो फडकावण्यास नकार द्यायचा, अशा लोकांना आता देशातून हाकलण्याचीच आवश्यकता आहे !
९ सप्टेंबर २०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. या मौलवीचे ट्विटरवर २० लाख समर्थक होते. सौदी अरेबियामध्ये सामाजिक माध्यमांचा वापर करणे गुन्हा आहे.
इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !