Tirupati Board Expelled Non-Hindu Employees : तिरुमला तिरुपती देवस्थानाने १८ अहिंदु कर्मचार्यांना काढून टाकले !
स्तुत्य निर्णय घेणार्या तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन !
स्तुत्य निर्णय घेणार्या तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन !
भारतीय अंतराळ संस्था अर्थात् इस्रोने येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून ‘जी.एस्.एल्.व्ही. (जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल ) – एफ्१५’ रॉकेटद्वारे ‘एन्.व्ही.एस्.-०२’ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. इस्रोची ही १०० वी प्रक्षेपण मोहीम आहे.
केवळ तिरुमला मंदिरच नव्हे, तर हिंदूंच्या कुठलेही मंदिर आणि त्याचा परिसर येथे मांसाहार करायचा नसतो, हे या कथित भाविकांना ठाऊक नाही का ?
आंध्रप्रदेश येथील तिरुपती मंदिरातील लाडू वितरण केंद्राजवळ १३ जानेवारीच्या रात्री आग लागली. प्रसाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असतांना ही आग लागली. यात कुणीही घायाळ झाले नाही.
भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना अशा प्रकारे उघडपणे चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जाते, याविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? आणि सरकार धर्मांतरविरोधी कायदा का करत नाही ?
मंदिरांच्या ठिकाणी सातत्याने होणार्या अशा घटना थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
या मोहिमेमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ही मोहीम वर्ष २०२८ मध्ये प्रारंभ होऊ शकते. मोहिमेत यश मिळाल्यास भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार !
भारतात बहुतांश बलात्कारांच्या प्रकरणात पीडीतांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच जनता आता कायदा हातात घेऊन अशा कृती करत आहे. हे व्यवस्थेला लज्जास्पद !
जगभरात पाद्य्रांनी मुलांचे लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतातही अशा घटना समोर येत आहेत; मात्र नेहमी हिंदु पुजारी आणि संत यांना ‘खलनायक’ रंगवण्यात मग्न असणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी देत नाही, हे जाणा !
अशी घटना मंदिराच्या संदर्भात घडली असती, तर पुरो(अधो)गामी आणि अंनिससारख्या संघटनांनी आकांडतांडव केला असता आणि हिंदूंना झोडपले असते ! ही घटना चर्चच्या संदर्भात असल्याने सारे काही शांत आहे !