आंध्रप्रदेश : समाजकंटकाने शिवलिंगाच्या समोरील दीपाने सिगारेट पेटवली !
हिंदूंना लहानपणापासूनच धर्मशिक्षण दिले असते, तर हिंदु धर्मात असे समाजकंटक निपजले नसते ! अशा घटना हिंदूंना अध्यात्म आणि साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करतात !
हिंदूंना लहानपणापासूनच धर्मशिक्षण दिले असते, तर हिंदु धर्मात असे समाजकंटक निपजले नसते ! अशा घटना हिंदूंना अध्यात्म आणि साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करतात !
एन्.टी.सी.-३ हीट एफ्’शी संबंधित काम चालू असतांना ही दुर्घटना घडली; या वेळी वर उचलले जात असलेल्या वितळलेल्या पोलादाचा मोठा भाग अचानक गळू लागला आणि आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या.
केवळ मुले जन्माला घालून समस्या सुटत नसतात, तर जन्माला घातलेल्या मुलांवर धर्माचरण आणि राष्ट्राभिमान यांचे संस्कार केल्यास सर्व समस्यांचे निवारण होऊ शकते, हे राज्यकर्त्यांना कळेल, तो सुदिन !
आंध्रप्रदेशात तेलगु देसम् आणि भाजप यांचे युती सरकार असतांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देऊ नये; म्हणून हिंदूंना आंदोलन करावे लागू नये, असेच हिंदूंना वाटते !
‘प्रेम’ आणि ‘शांती’ यांचा संदेश देणार्या पाद्र्याचे हिंसक रूप जाणा !
हा विकासप्रकल्प अदानी समूहाच्या व्यापक वचनबद्धतेचाच एक भाग आहे, ज्याअंतर्गत समूह पुढील दशकात भारताच्या एआय, ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा भक्कम कणा उभारण्यासाठी १०० अब्ज डॉलर्सची (१० लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक करणार आहे.
येथे लोक साधे जीवन आणि उच्च विचार या तत्त्वांवर जगतात. गावात १४ कुटुंबे आणि काही कृष्णभक्त रहातात, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कृष्णभक्तीला समर्पित केले आहे.
अशांना कारागृहात ठेवून पोसत बसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘आय.एन्.एस्. अरिदमन’ ही तिसरी आण्विक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. येथे झालेल्या कार्यक्रमात अत्याधुनिक बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. तारागिरी’ या युद्धनौकेचेही जलावतरण पार पडले. या वेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘केवळ बोलत नाही, करून दाखवतो’, अशा आशयाचे लिखाण राजनाथ सिंह यांनी या कार्याक्रमापूर्वी प्रसारित केले … Read more
एरव्ही शांततेच्या गप्पा मारणारे ख्रिस्ती प्रत्यक्षात किती क्रूर असतात, हे यावरून लक्षात येते. अशांविषयी काँग्रेसवाले, पुरोगामी आदी गप्प का ?