संपादकीय : सुपातील नव्हे, जात्यातील हिंदू !
पोलिसांनी हिंदूंची तक्रार घेण्यास नकार देत धर्मांधांची पाठराखण करणे हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचाच प्रकार होय !
पोलिसांनी हिंदूंची तक्रार घेण्यास नकार देत धर्मांधांची पाठराखण करणे हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचाच प्रकार होय !
कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !
देशातील कोणत्याच ज्योतिषाने किंवा साधू-संतांनी यावर आक्षेप घेतलेला नसतांना मुसलमानप्रेमी ममता बॅनर्जी यांनाच असे का वाटत आहे, हे वेगळे सांगायला नको !
मुसलमान धर्मगुरूंच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करण्याचे काँग्रेसच्या किंवा अन्य कोणत्याही नेत्याने केले असते, तर एव्हाना ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा निघाला असता !
२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्यांवरही कठोर कारवाई करा !
धर्मांध मुसलमान हिंदूंविरुद्ध गळकओक करण्याची एकही संधी सोडत नाही, हेच यावरून सिद्ध होते. अशांचे हिंदूंचे सण-उत्सव, देवता यांविषयी टिपणी करण्याचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने असे होणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने अशी राजवट मशिदीवर कारवाई कशी करील ?
गावे आणि शहरे यांच्या हद्दीमध्ये अवैध चर्च बांधण्यात कशी आली ? प्रशासन झोपले होते का ? आतापर्यंत ‘लँड जिहाद’ आपल्याला ठाऊक होता. आता ख्रिस्तीही हिंदू आणि प्रशासन यांच्या भूमी कशा बळकावत आहेत, हे यातून दिसून येते !