उपोषणामुळे अविमुक्तेश्वरानंद यांची प्रकृती बिघडली
स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.
स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.
हिंदूंच्या संतांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवणार्या पोलिसांनी कानपूर येथे नमाजानंतर झालेला हिंसाचार रोखण्यासाठी असा बंदोबस्त का ठेवला नाही ? धर्मांधांसमोर शेपूट घालणारे पोलीस हिंदूंच्या संतांवर मात्र मर्दुमकी गाजवतात !
मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण करू नये, असा नियम आहे का ? पोलिसांनी कोणत्या नियमाचा आधोर घेत हा गुन्हा नोंदवला आहे, हे त्यांनी जनतेला सांगायला हवे !
कात्रज परिसराचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन २५ वर्षे झाली, तरी मूलभूत सुविधा आणि विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ट ३४ गावांची तीच अवस्था आहे.
जनता लोकप्रतिनिधींचा आदर्श घेत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे अशाप्रकारचे वर्तन जनतेला कोणता आदर्श देणार ? हा प्रश्नच आहे !
मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केले आहे. ‘आपला लढा हा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही, तर गरीब मराठा समाजासाठी आहे’, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
दायित्वशून्य आणि असंवेदनशील महापालिका प्रशासन ! असे उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या समस्या का सोडवत नाही ?
शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली; मात्र अजून कोणतीच मागणी पूर्ण नाही. सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याची चेतावणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.