तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
पोलिसांच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जनतेला आंदोलन का करावे लागते ? वरिष्ठ पोलीस अधिकारी निष्क्रीय अधिकार्यांविरुद्ध स्वत:हून कारवाई का करत नाही ?
पोलिसांच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जनतेला आंदोलन का करावे लागते ? वरिष्ठ पोलीस अधिकारी निष्क्रीय अधिकार्यांविरुद्ध स्वत:हून कारवाई का करत नाही ?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चालू केलेले ‘आमरण उपोषण’ सरकारच्या शिष्टमंडळासमवेतच्या सकारात्मक चचनंतर मध्यरात्री स्थगित करण्यात आले.
‘कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ करावे’, या प्रमुख मागणीसाठी ३० मेपासून ‘आमरण उपोषण’ करण्याची चेतावणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ मे या दिवशी दिली आहे.
एप्रिल २०२४ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वेक्षण करून अनेक भंगार व्यवसाय अवैध असल्याचे स्पष्ट केले होते, तरीही नगरपरिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
हिंदूच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारा अतिक्रमण विभाग भ्रष्ट कि निष्क्रीय
नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ रहित करण्याच्या मागणीवरून पणजी येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी भेट घेतली.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी २ दिवसांची मुदत
नागोठणे (रायगड) येथील रिलायन्सच्या ‘इथेन वायू’ प्रकल्पातील प्रकल्पबाधित भूमीपुत्र आझाद मैदानात ७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करत आहेत. २ डिसेंबर हा उपोषणाचा ३७ वा दिवस आहे.
सत्ताधारी पक्षातील आमदारांना पोलीस निरीक्षकांवर कारवाई होण्यासाठी उपोषणास बसावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? या संदर्भात गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे !