आमरण उपोषणाचा ६ वा दिवस ‘हिंदु जनसंघर्ष समिती’च्या मागण्या मान्य न केल्यास प्रसंगी आत्मदहन !

हिंदु समाजाच्या ३१ मागण्यांसाठी ‘हिंदु जनसंघर्ष समिती’च्या वतीने ८ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे.

विविध मागण्यांसाठी ‘हिंदु जनसंघर्ष समिती’च्या आमरण उपोषणास प्रारंभ !

हिंदु समाजाच्या विविध ३१ मागण्यांसाठी ‘हिंदु जनसंघर्ष समिती’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला.

हिंदु समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण !

बहुसंख्य हिंदूबहुल देशात अशा मागण्या कराव्यात लागतात आणि त्यासाठी आमरण उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे दुर्दैवी आहे !

देवगड येथील पंतप्रधान घरकूल आवास योजनेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण

देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील पंतप्रधान घरकूल आवास योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी १ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची चेतावणी दिली आहे.

गरजूंना घरकुल आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपोषण मागे

अशा मागणीसाठी उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

धाराशिव येथे पशूवधगृह हटवण्याविषयी पोलिसांच्या आश्वासनानंतर गोरक्षकांचे उपोषण मागे !

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, पशूवधगृहे १५ मे नंतर न पाडल्यास  ‘कारसेवा’ करणार ! – गोरक्षकांची चेतावणी  

शिरशिंगे ग्रामस्थांचे रस्ता आणि वीजपुरवठा मागणीसाठीचे उपोषण स्थगित

नागरिकांनी उपोषण आणि आंदोलन केल्यावर काम चालू करणारे प्रशासन काय कामाचे ?

रस्त्याचे काम आणि वीजवाहिनीचे काम तात्काळ होण्यासाठी शिरशिंगे ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

‘शिरशिंगे गोठवे शाळा क्रमांक २ ते गोठवेवाडीपर्यंत जाणार्‍या रस्त्याच्या डांबरीकरणास मान्यता मिळूनही या रस्त्याचे काम प्रतीक्षेत आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालवणे कठीण झाले आहे.

माडखोलमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम चालू न केल्यास उपोषण करणार !

माडखोल गावात धरण असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य आणि अकार्यक्षम कारभारामुळे गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

दगडांच्या खाणींच्या विरोधातील खानयाळे ग्रामस्थांचे उपोषण ८ दिवसांनी मागे 

तिलारी धरणाच्या जवळ जुने शिरंगे येथे चालू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी चालू केलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या आठव्या दिवशी, म्हणजे १३ मार्च या दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.