Foreign Birds In Prayagraj : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणाहून फेब्रुवारीमध्ये परत जाणारे परदेशी पक्षी अद्यापही तळ ठोकून !
शास्त्रज्ञ आश्चर्यचकित ! गंगा नदीच्या पाण्याला अशुद्ध म्हणणारे आणि त्याला हडतुड करणारे आता बोलतील का ?
शास्त्रज्ञ आश्चर्यचकित ! गंगा नदीच्या पाण्याला अशुद्ध म्हणणारे आणि त्याला हडतुड करणारे आता बोलतील का ?
‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ची नुकतीच सांगता झाली आहे. ६५ कोटींहून अधिक हिंदूंनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि गंगास्नानाचा लाभ घेतला. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने लक्षात आलेली काही महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधीच्या अहवालाचे भांडवल करून ध्रुव राठी आदी कट्टर हिंदुद्वेष्ट्या मंडळींनी महाकुंभपर्वातील व्यवस्था कुचकामी आणि जनताद्रोही असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला.
गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !
‘नुकताच प्रयागराज येथील महाकुंभमेळा झाला. गेल्या काही महत्त्वाच्या कुंभमेळ्यानंतर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही मोठे पालट झाले आहेत.
योगी आदित्यनाथ शासनाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ! ‘गंगानदी अस्वच्छ होती’, ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या’, असे सांगून उत्तरप्रदेश शासनाला वेठीस धरणारे आता त्यांच्या या कामगिरीवर काहीच का बोलत नाहीत ?
महाकुंभमेळ्याद्वारे हिंदु राष्ट्राच्या मागणीला गतीमानता येऊन ते साकार होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे, हे निश्चित !
मी दुसरा धर्म का स्वीकारावा ? मला सर्व धर्मांविषयी प्रेम आहे. आम्ही या धर्मात जन्म घेण्यासाठी अर्ज केला नव्हता. मी हिंदु म्हणून जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरीन, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे डी.के. शिवकुमार यांनी केली.
१४४ वर्षांनंतर झालेल्या कुंभमेळ्याला राहुल गांधी आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांनी उपस्थित रहाण्याची आवश्यकता होती; पण ते गेले नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे.