बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश
नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (रिंग रोडचा) प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (रिंग रोडचा) प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
दंगलमुक्त करण्यासाठी दंगली करणार्या धर्मांध मुसलमानांच्या नाड्या आवळणे आवश्यक असते, तेच गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नरेंद्र मोदी यांनी केले आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
शास्त्रज्ञ आश्चर्यचकित ! गंगा नदीच्या पाण्याला अशुद्ध म्हणणारे आणि त्याला हडतुड करणारे आता बोलतील का ?
‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ची नुकतीच सांगता झाली आहे. ६५ कोटींहून अधिक हिंदूंनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि गंगास्नानाचा लाभ घेतला. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने लक्षात आलेली काही महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधीच्या अहवालाचे भांडवल करून ध्रुव राठी आदी कट्टर हिंदुद्वेष्ट्या मंडळींनी महाकुंभपर्वातील व्यवस्था कुचकामी आणि जनताद्रोही असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला.
गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !
‘नुकताच प्रयागराज येथील महाकुंभमेळा झाला. गेल्या काही महत्त्वाच्या कुंभमेळ्यानंतर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही मोठे पालट झाले आहेत.
योगी आदित्यनाथ शासनाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ! ‘गंगानदी अस्वच्छ होती’, ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या’, असे सांगून उत्तरप्रदेश शासनाला वेठीस धरणारे आता त्यांच्या या कामगिरीवर काहीच का बोलत नाहीत ?