संपादकीय : खरे विनोद‘वीर’ कोण ?
विनोद म्हणजे अपमान, विकृती, शिवीगाळ, अश्लीलता, गलिच्छपणा हेच समीकरण झालेले आहे.
विनोद म्हणजे अपमान, विकृती, शिवीगाळ, अश्लीलता, गलिच्छपणा हेच समीकरण झालेले आहे.
भारतीय पंतप्रधानांवर अशा प्रकारे वर्णद्वेषी टीका करून स्वत:च्या वसाहतवादी मानसिकतेचे दर्शन घडवणार्यांनी लक्षात ठेवावे की, ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ हीसुद्धा भारताची प्राचीन संस्कृती आहे !
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख न हटवणारे प्रकाशक आणि संबंधित संस्था यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करा !
साम्यवादी विचारसरणीचे दिवंगत नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाच्या वादग्रस्त शीर्षकावरून येथील शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना तीव्र शब्दांत फटकारले.
हिंदूंच्या नववर्षी मांसाहार करत असल्याचे सांगणे, हा हिंदूंना हिणवण्याचाच प्रकार आहे. अन्य धर्मियांविषयी सिद्धरामय्या असे विधान कधी करत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत ! अशांना निवडून देणार्या हिंदूंना याविषयी काय म्हणायचे आहे ?
प्रसाधनगृहात दिशादर्शक म्हणून दाखवण्यासाठी हिंदूंच्या महान पुरुषांची चित्रे मिळाली का ? हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हा हेतूपुरस्सर प्रयतन आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा केली पाहिजे !
स्वतः साधना करणे अत्यावश्यक आहे. कलाकार जेव्हा स्वतः सात्त्विक होईल, त्या वेळी त्याचे विचार शुद्ध होऊन तो कलेतील आध्यात्मिक आनंद अनुभवू शकेल. हेच मार्गदर्शन आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.’
जगातील अनेक संस्कृती लयाला गेल्या असतांना सनातन संस्कृती लक्षावधी वर्षांपासून अस्तित्वात असण्यामागे ‘विवाहसंस्था अबाधित असणे’, हे एक कारण आहे. विवाहसंस्था मनुष्याला पशूसारखे अनिर्बंध लैंगिक जीवन जगण्यापासून परावृत्त करते.
केवळ क्षमा मागून काय उपयोग ? राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्या जेम्स लेनवर कोणती कारवाई करणार, हेही ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने सांगावे ! महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता या उत्तराची वाट पहात आहे !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा फलक काढून फेकणार्या धर्मांधांच्या विरोधात सर्वत्रचे शिवप्रेमी संघटित होतील का ? अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?