हिंदु धर्म रक्षणासाठी युवकांनी सिद्ध व्हावे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
जो इतिहास विसरतो, त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळही अंध:कारमय होतो.
जो इतिहास विसरतो, त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळही अंध:कारमय होतो.
विश्वकल्याणार्थ रामराज्यासम ‘सनातन राष्ट्रा’चे लक्ष्य निर्धारित करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा गोवा येथे यंदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे, त्या निमित्ताने . . .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.
महड (जिल्हा रायगड) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती ! महड (जिल्हा रायगड) – भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरातील प्राचीन परंपरा पालटण्याचा कोणताही अधिकार नाही. हे निधर्मी राजकारणी कोणतीही मशीद अथवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणत नाहीत. मग हिंदु मंदिरांच्या संदर्भात हा दुजाभाव … Read more
देशभरात, तसेच राज्यात १ कोटी ते ८० लाख एवढ्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. गुन्हेगारी, सर्व प्रकारचे जिहाद यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे.
अजमल कसाबला आतंकवादाच्या घटनेत अधिवक्ता; मात्र गरीब घरातील हिंदु मुलांना अधिवक्ता मिळू न देता कारागृहात सडवण्याचा प्रयत्न पुरोगामी करत होते. एकीकडे न्याय मिळावा, असा टाहो फोडणारे पानसरे कुटुंबीय ‘हा खटलाच चालवू नये’, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन याचिका करून खटला लांबवत होते !
१९ डिसेंबर या दिवशी सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून ३ मंत्री, १ राज्यमंत्री यांसह ५ आमदार या सोहळ्याला उपस्थित होते.
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शरदराव किटकरू यांचा ७३ वा जन्मसोहळा त्यांच्या कुटुंबियांनी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही उपस्थित होते…
‘‘सनातन संस्था आणि तुम्ही वेगळे नाही. तुम्ही एकच आहात.’’ माझा विचार अधिक योग्य प्रकारे कसा असायला हवा ?’, ते श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्या लक्षात आणून दिले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते.