उपसभापती सचिन अहिर यांचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्याकडून अभिनंदन !
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी ८ जुलै या दिवशी विधानभवन येथे विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी ८ जुलै या दिवशी विधानभवन येथे विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांशी संवाद साधत असतांना प्रकाश गंगाधरेसाहेब तेथे आले. त्यांनी गुरुदेवांकडे ज्या भावपूर्ण दृष्टीने पाहिले, तिच्यातून त्यांच्या मनातील श्रद्धा स्पष्ट जाणवत होती.
एम्.के. स्टॅलिन हे आता तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्येच त्यांचा पराभव झाला.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या दर्शनाला गेले; म्हणून ‘माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊ नये’, अशी वल्गना शाम मानव करत आहेत.
मंदिरांचे रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पेशवे यांनी मंदिरांचे रक्षण आणि पुनर्निर्माण केले आहे.
दंगल करून अथवा जिहादी कृत्य करून आपल्याला राज्य मिळवण्याची आवश्यकता नाही. अवघ्या काही वर्षांमध्ये या भारतभूमीवर आमचेच इस्लामी राज्य असेल.’ ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहेत.
आमची अपकीर्ती करणार्यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.
हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?
एक दिवसाच्या गुलाबापेक्षा आयुष्यभरासाठी आई-वडिलांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंदूंनो, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण थांबवा आणि धर्माचरण करा.