औरंगजेबाची कबर आणि आयते जाळल्याची अफवा पसरवून दंगल
नागपूर दंगलीप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !
नागपूर दंगलीप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !
भविष्यातील प्रकल्पांसाठी, तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
त्याची विक्री करण्याचे समान धोरण आखले जाईल. ते योग्य पद्धतीने राखेची विल्हेवाट लावेल आणि भ्रष्टाचारमुक्त असे असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत होते.
बीड जिल्ह्यातील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. सो.लि.’ या अधिकोषाच्या (बँकेच्या) संचालकांच्या ८० मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची विक्री करण्याचा गुन्हे शाखेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात.
नागपूर येथे घडलेली दंगल सुनियोजित होती; येथे एक ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर दगड जमा करून ठेवले होते. मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. वाहनांची जाळपोळ झाली. काही ठराविक घरांना, तसेच आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणारे वक्तव्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.
सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून १ सहस्र ३१० बसगाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ जानेवारी २०२५ या दिवशीच्या निर्णयानुसार ध्वनीप्रदूषण करणार्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.