…तर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई करू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ घंट्यांच्या आत देशातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरिकांनी राज्यात थांबू नये.
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ घंट्यांच्या आत देशातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरिकांनी राज्यात थांबू नये.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवली येथील ३, पुणे येथील २ आणि पनवेल येथील एका नागरिकाचा समावेश आहे.
नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (रिंग रोडचा) प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्यशासनाचा ऐतिहासिक निर्णय ! राज्यातील ४ लाख ८३ सहस्र मासेमारांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे. यामध्ये खार्या आणि गोड्या पाण्यातील मासेमारांना याचा लाभ होणार आहे.
हिंदीऐवजी अन्य कोणतीही भाषा शिकायची असेल, तर तसा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाईल.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिली माध्यमाची भाषा सक्तीची आहे. दुसरी मराठी भाषा सक्तीची आहे. तिसरी भाषा हिंदी अनिवार्य नाही.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारत आणि भारतीय लोकशाही यांची अपकीर्ती केली. हे निंदनीय आहे.
इंग्रजीचा प्रभाव रोखण्यासाठी राष्ट्रभाषा जोपासणे आणि भाषावाद टाळण्यासाठी मातृभाषेचा सन्मान आवश्यक !
क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्यासच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, हे निश्चित !
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सर्वांना मराठी भाषा यायला हवी. यासह देशातील इतर भाषाही यायला हव्यात. आपल्या देशात एक संपर्क भाषा असावी, हा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्यादृष्टीने हा प्रयत्न केला आहे.