५२ धर्मादाय रुग्णालयांमध्ये १५० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !
पैशांविना उपचार न मिळाल्यामुळे गरीब आणि दुर्बल रुग्णांचे हाल होत असतांना कोट्यवधी रुपये पडून असणे हे संतापजनक !
पैशांविना उपचार न मिळाल्यामुळे गरीब आणि दुर्बल रुग्णांचे हाल होत असतांना कोट्यवधी रुपये पडून असणे हे संतापजनक !
अशांकडून फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम वसूल करायला हवी !
अन्य राज्यांमध्ये त्यांचीच राज्यभाषा ही महत्त्वाची मानली जाते; परंतु महाराष्ट्रात हिंदी भाषेला प्राधान्य का ?
बंगाल राज्यात हिंदूंना लक्ष्य करून घडवण्यात येत असलेल्या हिंसेच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आंदोलन
वस्तू, तसेच सेवा विकत घेतल्यानंतर तिचा दर्जा आणि दिलेल्या सोयी सुविधांविषयी त्रुटी आढळल्यास ग्राहक आयोगात धाव घेणार्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. बाजार केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांचे संरक्षण ही काळाची आवश्यकता बनली आहे.
पाणीसाठा अल्प होत असल्याने मंदिराचे दर्शन !
राज्यातील सगळ्या जनतेला आरोग्य सुविधा प्राधान्याने मिळाव्यात, यासाठी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेचे प्रतिनिधी म्हणून विविध रुग्णालये कार्यरत आहेत.
‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना’ आणि ‘श्रीमंत माऊली प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा २० एप्रिल या दिवशी पार पडणार आहे.
हिंदु धर्मबांधवांना पुनश्च घरवापसी कार्यक्रमातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य धर्मगुरु या नात्याने मी त्यांना हिंदु धर्मात स्वीकारलेले आहे.
केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाने भोमा ते खोर्लीपर्यंतच्या चौपदरी रस्ता बांधकामासाठी १ सहस्र ६० कोटी रुपये संमत केले आहेत आणि पावसाळ्यानंतर या कामाला प्रारंभ केला जाणार आहे.