Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

डेहराडून (उत्तराखंड) येथे ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशन’कडून हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे खरे स्वरूप दाखवणार्‍या ‘दगाबाज’ या पुस्तकाचे प्रकाशन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्तेचा वापर करून, तसेच विरोधकांशी असलेली मैत्री आणि प्रसारमाध्यमे यांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळी बाजू लपवली आहे. त्यांचे खरे स्वरूप जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे.

मोहनदास गांधी यांच्या हत्येमागे कोण आहे ? – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मोहनदास गांधींना मरू देण्यामागे कुणाचे अदृश्य हात होते ? कुठल्या राजसत्तेला गांधींना मरू द्यायचे होते ? गांधी यांच्या शरिरात आढळलेल्या आणि नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

Srilanka Indian Origin Tamils : श्रीलंकेच्या विकासात भारतीय तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानासाठी लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन !

श्रीलंकेच्या विकासात भारतीय वंशाच्या तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्याची क्षमता ! – रमेश बैस, राज्यपाल

व्यक्तीगत, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे; परंतु मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या व्यापक शिकवणीत आहे.

पोर्तुगीज काळात गोव्यात बळजोरीने धर्मांतर झाले ! – डॉ. भूषण भावे

‘‘इन्क्विझिशन’चा कालखंड अत्यंत कठीण होता. या काळात हिंदु धर्माची अवहेलना आणि धार्मिक संस्थांवर अत्याचार झाले. या कालखंडात धर्मसंस्थांनी सोसलेल्या अत्याचाराचा संदर्भ ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ या पुस्तकातून मिळतो.’’

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

सातारा येथे गुरुपौर्णिमा विशेष स्‍मरणिकेचे पू. योगेशबुवा रामदासी यांच्‍या हस्‍ते प्रकाशन !

या वेळी सनातनच्‍या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्‍त पू. योगेशबुवा रामदासी म्‍हणाले की, राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्‍थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्‍ये स्‍वधर्म, स्‍वभाषा, स्‍वराष्‍ट्राभिमान रुजवण्‍याचे कार्य सनातन संस्‍था करत आहे.