हिंदुत्व मानणार्‍यांना आरोपी करण्याचे षड्यंत्र वर्ष २००२ पासून चालू झाले ! – माधव भांडारी, राज्य प्रवक्ते, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी काँग्रेस यांचा २६/११ च्या आक्रमणात सहभाग होता; मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश सांगून त्यावरही खापर फोडले गेले. या भ्रष्ट यंत्रणांचा सामना करत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था यांना पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Dr.Dabholkar’s Anti Hindu Agenda : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा केवळ हिंदूंच्या विरोधात होता ! – रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

बहुसंख्य हिंदूंच्या भारतात निरपराध हिंदूंना पोलिसांची छळवणूक आणि खोटे गुन्हे यांना सामोरे जावे लागणे दुर्दैवी !

ज्ञानेश्वरीशी संबंधित २ पुस्तकांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन !

विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आदर्श मूल्ये, धर्म आणि संस्कृती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल’, अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली.

Ajit Doval On Religious Conflicts : धार्मिक ओळखीशी संबंधित वाद टाळण्यासाठी विचारांचा मुक्त प्रवाह अत्यंत आवश्यक !

नवी देहली येथे आयोजित पुस्तक मेळ्यात तुर्की-अमेरिकन विद्वान अहमद टी. कुरु यांच्या ‘इस्लाम, ऑथरिटेरियनिझम् अँड अंडर डेव्हलपमेंट’ (इस्लाम, हुकुमशाहीवाद आणि विकासाधीन) या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.

Prayagraj Kumbh Parva 2025 : जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामी यांच्या हस्ते सनातनच्या ‘नामजप कौनसा करे’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन !

सनातन पंचाग २०२५ चेही प्रकाशन

पुणे येथे ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत पार पडला !

विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) यांच्‍या हस्‍ते ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे लेखक कै. ह.त्र्यं. देसाई यांचे पुत्र श्री. भरत देसाई हे कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोप

प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला ९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी नवनीत गार्डन, विज्ञान नगर, भक्तवात्सल्याश्रमाच्या समोर, इंदूर येथे भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

VishvaMitra Goal For INDIA : काही देश अधिक जटिल असले, तरी भारताला ‘विश्‍व मित्र’ बनायचे आहे ! – डॉ. एस्. जयशंकर

भारत स्वतःला जागतिक मित्र म्हणून स्थापित करू इच्छित आहे आणि अधिकाधिक देशांशी मैत्री प्रस्थापित करू इच्छित आहे.

Amazing Ayodhya : ‘अद्भुत अयोध्या : प्रभु श्रीराम की दिव्य नगरी’ पुस्तकाद्वारे अयोध्येचे गहन महत्त्व अधोरेखित !

‘श्रीरामाची अयोध्या इतकी विलक्षण का आहे ? त्यात असे काय विशेष आहे की, ते जपण्यासाठी असंख्य हिंदूंनी स्वत:चे सर्वस्व पणाला लावले ?’, या प्रश्‍नांची उत्तरे ‘अद्भुत अयोध्या : प्रभु श्रीराम की दिव्य नगरी’ या पुस्तकात देण्यात आली आहेत.

दिनदर्शिकेद्वारे परिचितांना आपल्या व्यवसायाची माहिती देतांना धर्मकार्यही घडावे, यासाठी स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घ्या !

उद्योजकांना नम्र विनंती !