बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

सातारा येथे गुरुपौर्णिमा विशेष स्‍मरणिकेचे पू. योगेशबुवा रामदासी यांच्‍या हस्‍ते प्रकाशन !

या वेळी सनातनच्‍या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्‍त पू. योगेशबुवा रामदासी म्‍हणाले की, राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्‍थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्‍ये स्‍वधर्म, स्‍वभाषा, स्‍वराष्‍ट्राभिमान रुजवण्‍याचे कार्य सनातन संस्‍था करत आहे.

‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ पुस्‍तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !

नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍यांनंतर हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्‍यात आलेले अन्‍वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या तथ्‍यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्‍तूनिष्‍ठ, निष्‍पक्षपाती आणि सडेतोड लिखाण ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ या पुस्‍तका केले आहे. 

वाल्‍मीकि रामायण ही विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवस्‍थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी कथा ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

वाल्‍मीकि रामायणात सर्व मानवी मर्यादांचे पालन करतांनाही, कशा प्रकारे तुम्‍ही प्रेम, धर्म, कर्तव्‍य यांचे पालन करू शकता याचे योग्‍य उदाहरण दिले आहे. यामुळेच लोकांनी विशेषकरून तरुण पिढीने ‘वाल्‍मीकि रामायण’ अवश्‍य वाचले पाहिजे,असा सल्लाही त्‍यांनी दिला.

गडदुर्गांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन- संवर्धन अधिक महत्त्वाचे ! – छत्रपती संभाजीराजे

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही राज्यातील गडदुर्गांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सर्व राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडदुर्ग यांची नावे घेतात; मात्र प्रत्यक्षात त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी कुणीच काही प्रयत्न करत नाही.

प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठान आणि लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे २ एप्रिलला चिपळुणात प्रकाशन

चिपळूण-गुहागरच्या इतिहासाचे अनेक पदर ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके गावावरून नव्हे, तर तेथील किल्ल्यांच्या नावाने ओळखले जात.

‘इशरत जहाँ एन्‍काऊंटर’ या पुस्‍तकाचा पुणे येथील प्रकाशनाचा कार्यक्रम रहित !

२४ जानेवारी या दिवशी गंज पेठेतील ‘सावित्रीबाई फुले स्‍मारक सभागृहा’त या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार होते; मात्र दुरुस्‍तीचे कारण पुढे करून सभागृह देण्‍यास महापालिका प्रशासनाने अनुमती नाकारली.

विद्यार्थ्‍यांनी भयमुक्‍त होऊन परीक्षेला सामोरे जावे ! – भगतसिंह कोश्‍यारी, राज्‍यपाल

जे लोक चिंता करतात, त्‍यांचे जीवन तणावग्रस्‍त असते. जे काम आपण करत आहोत, ते भयमुक्‍त होऊन करायला हवे. ‘वॉरियर्स’ होणे म्‍हणजे आपण प्रथम भयमुक्‍त होणे होय.