‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कृषी विषयीच्या पुस्तकांचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कृषी विषयीच्या पुस्तकांचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

प्रगतीशील शेतीच्या नवनवीन प्रयोगांचा समावेश असलेली ही पुस्तके आधुनिक शेती करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देणारी आहेत.

भारताचा ‘आत्मबोध’ जागृत करून समाजाला खर्‍या शत्रूंची ओळख करून देणे आवश्यक ! – प्रफुल्ल केतकर, ज्येष्ठ विचारवंत

भारताचा ‘आत्मबोध’ जागृत करून समाजाला खर्‍या शत्रूंची ओळख करून देणे आवश्यक ! – प्रफुल्ल केतकर, ज्येष्ठ विचारवंत

‘इतिहास हा संघर्षाच्या विचारधारेमधून घडतो. एकच विचारधारा उरेल आणि ती राबवता येईल, ही समजूत चुकीची आहे. शहरी नक्षलवाद, जागतिक बाजारपेठ व्यवस्था, ख्रिश्चॅनिटी आणि मूलतत्त्ववादी इस्लाम या ४ निरंकुशतावादी शक्ती आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे योगी निरंजन नाथ यांची सनातनच्या मिरज आश्रमास सदिच्छा भेट !

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे योगी निरंजन नाथ यांची सनातनच्या मिरज आश्रमास सदिच्छा भेट !

येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली.

श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या बलीदानाचा इतिहास सांगणारे ‘हिंद की चादर’ पुस्तकाचे प्रकाशन !

श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या बलीदानाचा इतिहास सांगणारे ‘हिंद की चादर’ पुस्तकाचे प्रकाशन !

त्या वेळी हिंदु धर्म आणि शीख पंथ हे वेगवेगळे नसून परस्परांमध्ये दुधात साखर मिसळावी तसे मिसळून गेले होते. कालांतराने इंग्रजांनी हिंदू आणि शीख हे वेगळे आहेत, हा प्रचार केला अन् पुढे मार्क्सवादी इतिहासकारांनी तो प्रचार तसाच उचलून धरला.

‘हिंदु दिनदर्शिके’चे मुंबई महापौरांच्या हस्ते प्रकाशन !

‘हिंदु दिनदर्शिके’चे मुंबई महापौरांच्या हस्ते प्रकाशन !

कुर्ल्यातील नववर्ष स्वागतयात्रा समितीने मात्र या सर्वांना छेद देऊन शालिवाहन शक अर्थात् हिंदु नववर्ष चालू होते, त्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडवा ते फाल्गुन अमावास्या अशी दिनदर्शिका सिद्ध केली आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या जत्रोत्सवाची सांगता

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या जत्रोत्सवाची सांगता

जत्रोत्सवाच्या चोख नियोजनामुळे भक्तांना देवीचे दर्शन झाले सुलभ

Shankhnad Mahotsav Delhi : ‘स्वराज्य आणि संस्कृती’ या सत्रात भारताचा प्राचीन इतिहास आणि देशासमोरील  समस्या यांविषयी मान्यवरांनी मांडले मौलिक विचार !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘स्वराज्य आणि संस्कृती’ या सत्रात भारताचा प्राचीन इतिहास आणि देशासमोरील  समस्या यांविषयी मान्यवरांनी मांडले मौलिक विचार !

डॉ. वेदवीर आर्य हे प्राचीन भारतीय इतिहास आणि वैदिक ज्ञानाचे विशेषज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या अस्मितेशी जोडलेली अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये आणि दस्तऐवज यांच्या आधारावर भारतीय इतिहासातील विकृत कथानकांचे खंडन केले आहे.

बांदिवडे (गोवा) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासाच्या पुस्तकाचे प्रकाशन !

बांदिवडे (गोवा) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासाच्या पुस्तकाचे प्रकाशन !

पुस्तकात मंदिराचा इतिहास, कोलव्याहून आणण्यात आलेली ‘कोल्वेकरिण महालक्ष्मी मूर्ती’चा इतिहास, मंदिराचा झालेला विकास, त्यासाठी हातभार लावलेल्या लोकांची माहिती, तसेच सौंदेकर राजघराण्याचे योगदान आदींविषयी सविस्तर आणि सचित्र माहिती देण्यात आली आहे.

(म्हणे) ‘दाभोलकरांचा खून अविवेकाने केला, त्या समाजात विवेकवादी विचार रुजवणे मोठे आव्हान !’ – प्रा. सुहास पळशीकर

(म्हणे) ‘दाभोलकरांचा खून अविवेकाने केला, त्या समाजात विवेकवादी विचार रुजवणे मोठे आव्हान !’ – प्रा. सुहास पळशीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ज्या अविवेकाने केला, त्या समाजात विवेकवादी विचार रुजवणे हे मोठे आव्हान आहे. सध्या ज्ञानविरोधी लोक ‘मोकाट’ आहेत, ज्ञानमार्गी लोक ‘मुकाट’ आहेत. कुतूहल जागृत करणे आणि प्रश्न विचारायला लावणे, हे विद्यापिठाचे मूलभूत कार्य आहे; परंतु सामाजिक सत्ता आणि व्यवहार यांमुळे विद्यापिठे ज्ञान निर्मितीपासून दूर जात आहेत, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे प्रा. सुहास पळशीकर यांनी केले.

‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक अधिवक्ते बर्जिस देसाई यांनी लिहिले आहे.