हिंदुत्व मानणार्यांना आरोपी करण्याचे षड्यंत्र वर्ष २००२ पासून चालू झाले ! – माधव भांडारी, राज्य प्रवक्ते, भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी काँग्रेस यांचा २६/११ च्या आक्रमणात सहभाग होता; मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश सांगून त्यावरही खापर फोडले गेले. या भ्रष्ट यंत्रणांचा सामना करत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था यांना पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.