पुरोगाम्यांच्या हत्यांचे भांडवल करून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर या तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये अन्वेषण यंत्रणांवर मोठा दबाव आणण्यात आला.
कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर या तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये अन्वेषण यंत्रणांवर मोठा दबाव आणण्यात आला.
अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे हे कठीण कार्य आहे.
खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ….
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याच्या आणि ‘युएपीए’ कलम हटवल्या प्रकरणी मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
डावे आणि जिहादी यांना सध्याची मानवी व्यवस्था नष्ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेने केवळ अराजक आणि विध्वंसच केला आहे. साम्यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्कृतिक आधारावर आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते.
१९९० च्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सनातन संस्था या दोन्ही संस्था जन्माला आल्या. आज ३ दशकांनंतर या दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, कुणाचे कार्य काळाच्या कसोटीवर टिकले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत ८ वर्षे जामीन मिळाला नाही.
गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !
कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !