अजून किती वर्षे सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार ? – सनातन संस्था
दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !
दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्री. शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती ए.एस्. गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपिठाने २९ एप्रिल या दिवशी हा निर्णय दिला.
‘फ्री प्रेस जर्नल’ या नियतकालिकामधील २१ फेब्रुवारी २०२६ या दिवशी ‘हिंदूंचे शोषण रोखणार्यांना हिंदुत्ववाद्यांचा विरोध का ?’, या विषयावर उत्तम जोगदंड यांचा लेख छापून आला आहे. या लेखात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला शोषणरोधी चळवळ म्हणून चित्रित करून हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवण्यात आले आहे.
विज्ञानवादी आणि नास्तिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९ फेब्रुवारीला सातार्यात नगर परिषदेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत नागा साधूंची वेशभूषा परिधान केलेल्या प्रकाराला अंधश्रद्धा संबोधून विरोध केला होता..
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ज्या अविवेकाने केला, त्या समाजात विवेकवादी विचार रुजवणे हे मोठे आव्हान आहे. सध्या ज्ञानविरोधी लोक ‘मोकाट’ आहेत, ज्ञानमार्गी लोक ‘मुकाट’ आहेत. कुतूहल जागृत करणे आणि प्रश्न विचारायला लावणे, हे विद्यापिठाचे मूलभूत कार्य आहे; परंतु सामाजिक सत्ता आणि व्यवहार यांमुळे विद्यापिठे ज्ञान निर्मितीपासून दूर जात आहेत, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे प्रा. सुहास पळशीकर यांनी केले.
भगवा आतंकवाद असे बोलायला नको होते. हे माझे विचार नसून माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली होती’, असे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले खरे; पण त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. हा अपप्रचार दूर करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना धाडसाने पुरुषार्थाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
‘दाभोलकर हत्या प्रकरणात राकेश मारिया यांनी आम्हाला खोटा जबाब देण्यासाठी २५ लाख रुपये देऊ केले होते’, असा गंभीर आरोप त्या वेळी प्रथम अटक करण्यात आलेले नागोरी आणि खंडेलवाल यांनी केला होता.
आज अनेक खटल्यांतून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निर्दोष बाहेर पडत आहेत; पण मालेगाव बाँबस्फोटातील अटक केलेले मुळात निर्दोषच होते. केवळ भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांना गोवण्यात आले होते. त्यांच्या आयुष्यातील गेलेली वर्षे, त्यांना झालेला त्रास, कुटुंबियांना झालेला त्रास हे सर्व न भरून निघण्यासारखे आहे.
भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवण्यासाठी मागील काही वर्षांत अनेक खटल्यांमध्ये खर्या आरोपींना मोकाट सोडून विनाकारण निष्पाप हिंदूंना ज्यांनी ठार केले, अनेक हिंदु कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केली, त्या सर्वांचे कारनामे आता बाहेर पडू लागले आहेत.
हिंदूंचे सण प्रदूषणकारी असल्याचे सांगून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा नास्तिकतावादी अन् कथित पुरोगामी यांचा डाव हाणून पाडा !