परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.

‘कोल इंडिया लिमिटेड’ आस्थापनाचे तंत्रनिर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) जितेंद्र मलिक यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

‘कोल इंडिया लिमिटेड’ या शासकीय आस्थापनाचे तांत्रिक निर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) श्री. जितेंद्र मलिक यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ, धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात घेतला.

गोवा : अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

Global Spirituality Mahotsav : मनो-आध्‍यात्‍मिक उपचारांद्वारे स्‍वास्‍थ्‍य प्राप्‍ती शक्‍य ! – चेतन राजहंस, सनातन संस्‍था

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे चालू असलेला ‘जागतिक अध्‍यात्‍म महोत्‍सव’ !

संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना पटना (बिहार) येथील सौ. महिमा दराद यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात प्रत्येक क्षणी मी डोळे बंद करूनही केवळ अलौकिक आनंदच अनुभवत होते. त्यामुळे मला वारंवार भावाश्रू येत होते.

अंधश्रद्धेच्या चष्म्यातून का पहाता ?

महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचा वारसा चालवणार्‍या या मंडळींकडे पत्रलेखक अंधश्रद्धेच्या चष्म्यातून का पहात आहेत ?

विनय केळकर आणि किरण कांबळे हे दोन खोटे साक्षीदार ‘सीबीआय’ने उभे केले ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदार विनय केळकर आणि किरण कांबळे यांनी मुख्य संशयित शरद कळसकर अन् सचिन अंदुरे यांनी ओळखले आहे, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे.

साधिकेला घराची विक्री करतांना झालेले त्रास आणि त्या प्रसंगी सद्गुरु अन् संत यांनी केलेले साहाय्य

आमच्या घराच्या आतील रंगकाम चांगले नव्हते, तरीही केवळ सद्गुरुंच्या कृपेने एवढ्या अल्प कालावधीत आमच्या घराची विक्री होऊ शकली आणि घराला योग्य मूल्य आले.