जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक सुरक्षित !

सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मुलाला मारण्याची धमकी

वेगवेगळी इन्स्टाग्राम खाती वापरून शिवीगाळ करत गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी

मुंबई महानगरपालिका धार्मिक स्थळांची स्वच्छता करणार !

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.

जम्मू-काश्मीरमधून १ सहस्र ६८० नागरिकांचा महाराष्ट्र शासनाशी संपर्क, बहुतांश नागरिक परतले !

जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.

चंदननगर (जिल्हा पुणे) येथे ९० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी !

आगीमुळे वस्तीतील विविध ठिकाणच्या १५ सिलेंडरचे स्फोट झाले.

जम्मू-काश्मीर येथील आक्रमणाच्या निषेधार्थ अमरावती येथे कडकडीत बंद !

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला नागरिक, व्यापारी, उद्योजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पाषाण (पुणे) येथे सोसायटीच्या अध्यक्षांकडून लाच घेणारे ३ पोलीस निलंबित !

रात्रपाळी गस्त घालणार्‍या ३ पोलिसांनी पाषाण येथील एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून ३ सहस्र रुपयांची लाच घेतली. या ३ पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

महापारेषणच्या वीजवाहिनीतील बिघाडामुळे पुणे येथे साडेचार लाख वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित !

महापारेषणच्या जेजुरी ४४० केव्ही ‘टॉवर लाईन’मध्ये रात्री बिघाड झाला. त्यामुळे पारेषण वीजवाहिनीमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली.

हिंदूंविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या धर्मांध मुसलमानाला फाेंडा (गोवा) येथील संतप्त हिंदूंनी दिला चोप !

गोव्यासारख्या शांत प्रदेशातील मुसलमानांची धर्मांधता वाढत आहे का ? याचे अन्वेषण सरकारने करून संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे, तरच पहलगामसारख्या घटना थांबतील !

गोव्यातील ३ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना तपासनाक्यांवरील सुरक्षेसह नाकाबंदी आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी सांगण्यात आले आहे. २६ एप्रिलपासून राज्यभर शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.’’