सिंधुदुर्ग : साटेली-भेडशी येथे घराचे मदरशात रूपांतर !

हिंदूंनो सावधान ! काश्मीर, त्यानंतर बंगालमध्ये अशीच स्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या अनेक भागांत जेथे अल्पसंख्यांकांची संख्या वाढते, तेथे  हिंदूंवर नंतर परागंदा होण्याची वेळ येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे होऊ नये, यासाठी सर्व हिंदूंनी आताच संघटित होणे आवश्यक आहे !

महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही; सर्वांना पाकमध्ये पाठवू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात असलेले १०७ पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत, अशी वृत्ते प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत; मात्र राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत, तेवढे सापडले असून ते बाहेर जात आहेत.

Kashmiri Muslims Provide Shelter to Terrorists : काश्मिरी मुसलमानांच्या घरांत आहेत आतंकवाद्यांच्या लपण्याच्या जागा !

पहलगाम येथील भीषण आतंकवादी आक्रमणानंतर जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे.

सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे ! – आमदार गोपीचंद पडळकर

हिंदु मुसलमान ‘भाई-भाई’, असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून केवळ हिंदू लोकांवर गोळ्या का घातल्या गेल्या ? सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे.

देशाला अंतर्गत कलह हा मोठा धोका ! – सुहास कुलकर्णी, निवृत्त लष्करी अधिकारी

भारताच्या सार्वभौमत्वाला ३ पटींहून अधिक धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन या शत्रूदेशांप्रमाणेच देशातील अंतर्गत कलह धोकादायक आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदी नगर परिषदेकडून इंद्रायणी नदीघाटाची तोडफोड !

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली घाटांचे सौंदर्य आणि शिस्तबद्धतेने उभारलेली रचना उदध्वस्त करणे, हे पर्यावरण आणि सांस्कृतिक दृष्टीने गंभीर आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

१०० वेळा हनुमान चालिसा म्हणण्याचा संकल्प पूर्ण करणार्‍या ईश्वरपूर (सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे !

हे पठण पूर्ण करायला त्यांना रात्री ११.३० वाजले, तरी त्यांनी दूध आणि फलाहार घेऊन आधी ठरवल्याप्रमाणे केलेला संकल्प पूर्ण केला.

Karnataka CM Siddaramaiah : (म्हणे) ‘पाकिस्तानसमवेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता नाही !’

राज्यघटनेनुसार एका अतीमहत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती शत्रूराष्ट्राचे गुणगान गाते, तेव्हा काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांना ‘राज्यघटना धोक्यात आली आहे’, असे वाटत नाही का ?

PP Mohanji Bhagwat : रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला आणि ती अहिंसा होती !

आपल्याकडे ‘शत्रू चांगला आहे कि वाईट ?’, हे पाहिले जाते. त्यामुळे त्यांचे कल्याण व्हावे; म्हणून शिक्षा देऊन आपण त्यांना सोडतो. आपण समतोल राखतो.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा ?’, असा प्रश्नही आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला होता.