समाजात उल्लेखनीय कार्य करणार्यांना दिला पुरस्कार
केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे खेडोपाडी रहात असलेल्या अल्पसंख्य ब्राह्मण कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.
योगेश सावंत या व्यक्तीने ‘ब्राह्मणांना काही मिनिटांत संपवू’, असे प्रक्षोभक व्यक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ‘ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्या व्यक्तीला अटक करा !’ असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
हिंदूंच्या प्रथा-परंपरा राज्यघटनाविरोधी असल्याचे सिद्ध करण्यासाठी साम्यवाद्यांकडून कुटील डाव खेळला जात आहे. अशांना केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चपराक बसली आहे, हेही तितकेच खरे !
हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर १० ऑक्टोबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला.
समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !
ऐतिहासिक नगर शहरातील ब्राह्मण संघटनांनी एकत्रित येऊन समाज एकीकरणाची वज्रमूठच बांधली. विकृत वक्तव्याने ब्राह्मण संघटना संतप्त झाल्या आहेत. शहरात लवकरच ब्राह्मण समाजाच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला.
फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे मत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.