लव्ह जिहादविरोधी कायदा आणि हिंदु राष्ट्राची निर्मिती यांमध्ये पुढाकार घेणार्‍या पुणे येथील भाजप खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी !

इतर धर्मियांनी त्यांच्या हक्काच्या ठिकाणी काहीही करावे, त्याला विरोध नाही; पण इतरांच्या मालमत्ता जप्त करून काही होत असेल, तिथे नक्कीच सक्रीय राहू.

ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याचे यज्ञोपवीत (जानवे) काढणार्‍या अधिकार्‍याला त्वरित निलंबित करा ! – मोर्चाद्वारे ब्राह्मण समाजाची मागणी

बीदर आणि शिमोगा येथे ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याचे यज्ञोपवीत (जानवे) परीक्षा अधिकार्‍यांनी काढल्याची घटना घडली आहे.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या विरोधात इंदूरमध्ये गुन्हा नोंद !

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून त्यांच्याविरुद्ध येथील पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

उत्तर भारतातील प्रथा-परंपरांमध्ये परकीय आक्रमणांमुळे झालेला पालट !

डुक्कर घरात पाळून किंवा घरावर आक्रमण करण्यास आलेल्या सैनिकांवर डुक्कर सोडून हिंदूंनी त्यांची घरे, गावे, प्रदेश मोगलांच्या आक्रमणांपासून वाचवला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

गुढीपाडव्याविषयी करण्यात येणार्‍या जातीद्वेषमूलक प्रचाराचे खंडण करा आणि हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा !

(म्हणे) ‘ब्राह्मण भारतीय नाही, तर रशिया आणि युरोपीय देशांतून आले आहेत !’ – RJD Leader Yaduvansh Kumar Yadav

तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे पूर्वी आमदार होते, हे त्यांना निवडून देणार्‍यांना लज्जास्पद ! अशा प्रकारची विधाने करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे !

संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !

हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !

३० जानेवारी १९४८ या दिवशीच्या ब्राह्मण जळितकांडातून वाचवलेला डावरे वाडा !

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील समाजविरोधी संघटनांच्या गुंडांनी महाराष्ट्रातील, विशेषतः पुण्यातील ब्राह्मणांची घरे जाळण्याचा सपाटा लावला होता. त्या काँग्रेसच्या गुंडांनी ब्राह्मणांची घरे जाळण्याच्या पद्धतशीर सूची बनवल्या होत्या. त्या सूचीमध्ये डावरे यांचे स्थान अग्रस्थानी होते.

Brahmins Role In Indian Constitution : राज्यघटना बनवण्यात ब्राह्मणांचा सहभाग नसता, तर ती २५ वर्षे उशिरा सिद्ध झाली असती ! – कृष्णा एस्. दीक्षित, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्यघटना प्रारूपाच्या (मसुद्याच्या) समितीतील ७ सदस्यांपैकी ३ ब्राह्मण होते.

भगवंताच्या स्मरणाने सर्व व्यवहार धर्माचरणासह करणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे परमकर्तव्य !

सकाळी उठल्यापासून भगवंताच्या स्मरणाने सर्व व्यवहार जाणीवपूर्वक धर्माचरणासह करणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे परमकर्तव्य आहे, असे मार्गदर्शन करवीर पीठाधीश्वर प.पू. विद्यानृसिंह भारती सरस्वती स्वामी यांनी येथे केले.