‘ब्राह्मण सभा करवीर’ यांच्या वतीने ‘श्रीरामकथा’ आणि ‘श्रीराम यज्ञ’ यांचे आयोजन
‘अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर’च्या वतीने २२ ते २८ जून या कालावधीत श्रीरामकथा आणि श्रीराम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर’च्या वतीने २२ ते २८ जून या कालावधीत श्रीरामकथा आणि श्रीराम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने पद्मपुराण अंतर्गत ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथातील प्राचीन गयागदाधर मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्री. प्रसाद निगुडकर यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते.
जलद गती न्यायालयात खटला चालवावा, आरोपीस मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणासाठी विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. सातारा येथेही सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिषेक करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. शहरातून भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली.
महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात आलेले बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील गुरु-शिष्याचे सुंदर नाते लक्षात आणून देण्यासाठी एक कथा काय सांगितली !
‘यापुढे शेतीमध्ये आधुनिक व्यवस्थापन आणावे लागेल. रसायनमुक्त शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. उत्पादनाचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’’ श्री. गोविंदराव कुलकर्णी म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाजाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे. ब्राह्मणत्वाचे पालन केल्यास त्यांना काहीच अवघड नाही.’’
उत्तरप्रदेश पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका बहुपर्यायी प्रश्नामुळे वाद निर्माण झाला. प्रश्न होता, ‘परिस्थितीनुसार पालटणारा कोण ?’ यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय ‘पंडित’ असा होता.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची एक ध्वनीचित्रफीत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ती https://youtu.be/MidlovIe72o?si=TnEDSYIkrCqw480v या लिंकवर आहे.
हिंदूंचा छळ करणार्या टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणे, हा गुन्हाच आहे. आता स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘ओबीसी’ असल्याचे सांगून आणि हिंदु समाजात ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे धर्मांधांचे जुनेच धोरण आहे.