धाराशिव येथे पशूवधगृह हटवण्याविषयी पोलिसांच्या आश्वासनानंतर गोरक्षकांचे उपोषण मागे !

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, पशूवधगृहे १५ मे नंतर न पाडल्यास  ‘कारसेवा’ करणार ! – गोरक्षकांची चेतावणी  

गोव्यातील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यास पंचायती आणि पालिका यांची अनास्था !

भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद !

वडाळा (मुंबई) येथे शोभायात्रेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

२० एप्रिल या दिवशी शोभायात्रेसाठी एकत्र आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वडाळामधील संगमनगर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती.

पुणे येथे आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवून घराला आग लावली !

मांजरेवाडी धर्म (ता. खेड) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या, गावात तणावाचे वातावरण, अज्ञातांनी पेटवला आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर आणि घराला लावली आग.

सांगली शहर जिल्हा भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडी घोषित !

जवळपास १ सहस्र ५०० सक्रिय सभासदांची नोंदणी करून ६२२ बूथ समित्या सिद्ध करण्यात आल्या. बुथ समितीची निवड झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने बूथ अध्यक्ष निवडी करण्यात आल्या.     

भाजपचा हिंदी, हिंदू आणि हिंदु राष्ट्र असा विचार ! – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

काँग्रेसला पूर्वीपासून हिंदू आणि हिंदु राष्ट्र यांविषयी वावडे आहे. त्यांना धर्मांधच जवळचे वाटतात आणि हिंदु हे शत्रू ! त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या भारतात काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे.

नवी मुंबईत गर्भवतीचा मृत्यू !

तुर्भे येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या संगीता खरात यांचा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या महिलेला प्रसुती होऊन मुलगी झाली.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू

अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने या संदर्भात आधीच चेतावणी दिली होती.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विहिंपचे नगर येथे निवेदन !

या निवेदनाद्वारे विहिंपने राष्ट्रपतींकडे देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी त्वरित आणि कठोर पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.