अंबरनाथ येथे बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दुपारी अडीच वाजता गोळीबार !
येथील विश्वनाथ पनवेलकर या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारे दुचाकीवरून आले होते.
येथील विश्वनाथ पनवेलकर या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारे दुचाकीवरून आले होते.
जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड येथे सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी चैत्रोत्सवानिमित्त राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.
वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिली माध्यमाची भाषा सक्तीची आहे. दुसरी मराठी भाषा सक्तीची आहे. तिसरी भाषा हिंदी अनिवार्य नाही.
स्वामी देवानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ७ दिवसीय विश्वकल्याणार्थ पंचकुंडात्मक श्री महारुद्र याग महायज्ञ आणि संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळ्याला प्रारंभ झाला आहे.
स्थानिक प्रशासनावर प्रभाव असणार्या व्यक्तीच्या सहभागाविना एवढे मोठे आक्रमण होऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवार फेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळायुक्त शिवार या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ते लक्षात येत नाही का ?
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारत आणि भारतीय लोकशाही यांची अपकीर्ती केली. हे निंदनीय आहे.
‘जागतिक वारसा’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जगभरातील वास्तूंची नावे ‘युनेस्को’ला प्राप्त झाली आहेत. याविषयी मतदानाची प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये फ्रान्स देशातील पॅरिस शहरात होणार आहे.