व्यापार्‍यांनी ‘हलाल’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी ‘हलाल’च्या उत्पनावर बहिष्कार टाकून देशहितार्थ हा पैसा वाचवावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले.

माधवनगर (जिल्हा सांगली) येथे रेल्वेचे नवीन टर्मिनल उभे करण्याची प्रवासी आणि व्यापारी यांची मागणी !

जिल्ह्यातील माधवनगर येथे रेल्वेच्या मालकीची जागा उपलब्ध असल्याने प्रवासी आणि व्यापारी यांच्या लाभासाठी ‘या जागेवर ५ प्लॅटफॉर्मचे नवीन सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल उभे करावे’, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील प्रवासी आणि व्यापारी वर्गातून होत आहे.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१८ एप्रिल २०२५)

मुंबई मध्यवर्ती कारागृहात ९९९ बंदीवान राहू शकतात; मात्र सध्या येथे ३ सहस्र ३६१ बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पुरेशी जागा आणि सोयी-सुविधांअभावी कारागृहात शिक्षा भोगणार्‍यांना अडचणी येत आहेत.

बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा आणि तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

बंगाल राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर अन् अस्थिर झाली आहे. हिंदु समाजावर सातत्याने होणारी आक्रमणे, जाळपोळ, धार्मिक द्वेषभावना वाढवणारे प्रकार, तसेच शासन यंत्रणेचे अपयश हे अत्यंत चिंतेचे कारण बनले आहे.

पिंपरी (पुणे) येथे ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकास अटक

नोंदवलेल्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी, गुन्ह्यात कह्यात घेतलेले वाहन सोडवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी ३० सहस्र रुपयांची लाच मागितली.

पुणे-बेंगळूरू महामार्गावर खासगी बसला भीषण आग

जिल्ह्यातील खेड-शिवापूर येथील ससेवाडीजवळ एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करण्याची कुडाळ सकल हिंदु समाजाची मागणी 

हिंदूंच्या येथील हत्यांची सर्व प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात यावीत आणि बंगालमधील हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी जलद गती न्यायालये स्थापन करून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात द्यावी.

विर्डी धरणाला केंद्राकडून मिळाले सर्व दाखले

महाराष्ट्राच्या विर्डी धरणाचा उन्हाळ्याच्या दिवसांत गोव्यालाच मोठा लाभ मिळणार आहे. उन्हाळ्यात या धरणाचे पाणी वाळवंटी नदीत वळवून त्याचा उत्तर गोव्यातील नागरिकांना लाभ करून देण्याचा गोवा सरकारचा विचार आहे.

रत्नागिरी येथील २ मासेमारी नौकांवर मालवण येथे कारवाई 

मत्स्य विभागाचे पथक, स्थानिक पोलीस, तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सागरी सुरक्षा रक्षक (मालवण अन् देवगड) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Yakub Habeebuddin Tucy Demands : (म्हणे) ‘औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा सुनिश्चित करावी !’

नागपूरसह काही गावांत रस्त्यांवर उतरून द्वेषपूर्ण मोहिमा आणि दंगली भडकवण्याचे काम धर्मांध मुसलमानच करत आहेत, याचा उल्लेख तुसी यांनी पत्रात का केला नाही ?