हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
जेव्हा हिंदू मंदिरे उभारतात आणि मूर्तींची स्थापना करतात, तेव्हाच समस्या निर्माण होते. का ? कारण पाकिस्तानी ‘आय.एस्.आय.’ बांगलादेशातील लोकांच्या मनात हिंदुद्वेष पेरत आहे.
जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय पंतप्रधानांवर अशा प्रकारे वर्णद्वेषी टीका करून स्वत:च्या वसाहतवादी मानसिकतेचे दर्शन घडवणार्यांनी लक्षात ठेवावे की, ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ हीसुद्धा भारताची प्राचीन संस्कृती आहे !
सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमीपूजन आणि गुणवंत पाल्यांचा सत्कार
साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २२ वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला !
असे पत्रकार महिलांवरील अन्यायाला कधीतरी वाचा फोडतील का ?
देहली उच्च न्यायालयने पत्रकार राणा अय्यूब यांनी वर्ष २०१३ ते २०१७ या काळात हिंदूंच्या देवता, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ‘एक्स’वरून प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह लिखाणावर तीव्र आक्षेप नोंदवला.
अजितदादांच्या घातपाताशी अशोक खरातचा संबंध आहे का ? याचे अन्वेषण ‘सीआयडी’ने करावी -रोहित पवार
हिंदु धर्मातील भोंदूंची वृत्ते प्रतिदिन ठळक बातम्या म्हणून वारंवार दाखवली जातात; पण मुसलमान भोंदूंची वृत्ते जाणीवपूर्वक दाबली जातात, यावरूनच प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदुद्वेष दिसून येतो !