मनोरंजनाची पत्रकारिता !

एखाद्या कलेचा रसिकतेने आस्वाद घेणे हे समजू शकतो. छायाचित्र काढणे हीसुद्धा एक कला आहे; परंतु अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे प्रसिद्ध करून तो एक नेहमीचा धंदा बनवणे आणि समाजाला त्यात गुंतवून ठेवणे, यातून काय मिळणार आहे ?

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर यांनी केलेल्या प्रबोधनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील फलक तातडीने पालटला !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान राखण्यासाठी प्रयत्न करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर यांचे अभिनंदन ! असे कर्तव्यदक्ष पत्रकार सर्वत्र हवेत !

‘ED’ Arrests Mahesh Langa :‘द हिंदू’चे पत्रकार महेश लांगा यांना ‘ईडी’ने केली अटक !

पत्रकारितेची पत ढासळली ! लोकशाहीला कमकुवत करणार्‍या अशा पत्रकारांना आजीवन सश्रम कारावासाची शिक्षाच केली पाहिजे !

बांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती आणि हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता !

बांगलादेशात इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदूंची घरे, मंदिरे लुटली जात आहेत. हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे, ते कसे योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील सामाजिक माध्यमे पुढे सरसावली आहेत.

FIR Against Journalist Rana Ayyub : महिला पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

हिंदूंच्या देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण – अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

पत्रकारांनो, सत्याचा अपलाप नको, अर्धसत्य लिहू नका !

‘तुम्ही पाहिजे ते लिहा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे; पण प्रथम नीट अभ्यास करा आणि लिहा. सत्य-असत्याशी मन ग्वाही ठेवून लिहा. कुणाच्या तरी हातचे बाहुले होऊन केवळ वेतनभोगी वृत्तीने लिहू नका.

History & Truth Of Religious Places : धार्मिक स्थळांवर पूर्वी अतिक्रमण झाल्याचा इतिहास आणि सत्य समोर येणे आवश्यक ! – ‘द ऑर्गनायझर’

हा लढा धार्मिक वर्चस्ववादाचा नसून आपली राष्ट्रीय ओळख स्पष्ट करण्याच्या संदर्भात आहे ! अशी सुस्पष्टता प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण होऊन त्याने या ऐतिहासिक राष्ट्रकार्यात त्याच्या क्षमतेनुसार सहभागी झाले पाहिजे.

‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल होणार ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल करण्‍यात येतील, तसेच प्रतिमहा २० सहस्र रुपये सन्‍मान निधी देण्‍याच्‍या शासन निर्णयावर येत्‍या आठवड्यात कार्यवाही करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संपादकीय : हलाल लादणार्‍यांना ‘जय श्रीराम’; मात्र नको !

दान हे धर्म पाहून दिले जाऊ नये; हे जरी मानवतेला धरून असले, तरी दान हे सत्पात्री असावे, हेही तितकेच खरे आहे. मुसलमानांनी हिंदूंना ‘वैविध्यपूर्ण’ जिहाद आणि आतंकवाद आदी सर्व माध्यमांतून जेरीस आणायचे आणि हिंदूंकडून मानवतावादाची अपेक्षा करायची, हे कसे शक्य आहे ?