काश्मीरमध्ये पर्यटन करणे हेच आतंकवादाला प्रत्युत्तर ! – संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे
काश्मीर हे पर्यटनावर अवलंबून आहे. ते बंद पाडण्याचा आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा डाव हाणून पाडण्यासाठी देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच आतंकवादाला प्रत्युत्तर आहे.