काश्मीरमध्ये पर्यटन करणे हेच आतंकवादाला प्रत्युत्तर ! – संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे

काश्मीर हे पर्यटनावर अवलंबून आहे. ते बंद पाडण्याचा आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा डाव हाणून पाडण्यासाठी देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच आतंकवादाला प्रत्युत्तर आहे.

सागरी किनारपट्टीच्या राज्यांच्या मंत्र्यांसमवेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री मुंबईत बैठक घेणार !

देशातील सागरी किनारपट्टी असलेली ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन बैठक घेणार आहेत.

Pahalgam Terror Attack : कठोर सैन्य कारवाई करून आतंकवाद्यांना जन्माची अद्दल घडवावी !

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने दादर (प.) रेल्वे स्थानकाजवळ येथे केलेल्या आंदोलनातून केली आहे.

Gautam Gambhir  Death Threat : क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘इस्लामिक स्टेट’कडून जिवे मारण्याची धमकी !

भारतात सामान्य हिंदु नागरिक सुरक्षित नाहीच, त्यासह क्रिकेटपटू आणि अन्य महनीय व्यक्तीही आतंकवादाच्या सावटाखाली जागत आहेत, हे लक्षात घ्या !

गोव्यातील अनियमित आणि अनधिकृत बांधकामांसंबंधी कायदादुरुस्ती अन् अद्यादेशाचा मसुदा लवकरच सिद्ध होणार

बैठकीत अनधिकृत बांधकामांसंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची झळ सामान्य नागरिकांना बसू नये, यासाठीच्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास टिकवून ठेवणे, हेच माझे सर्वांत मोठे दायित्व आहे. हे दायित्व मला अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळू दे. ज

PM Modi On Pahalgam Terror Attack : आतंकवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल !

आक्रमणात कुणीतरी स्वतःचा मुलगा गमावला, कुणीतरी भाऊ गमावला, कुणीतरी जीवनसाथी गमावला. आज कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.

हिंदु पर्यटकांवर झालेल्या क्रूर आक्रमणाचा ठिकठिकाणी जाहीर निषेध !

पहलगाममधील जिहादी आक्रमण हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

Terrorist Saifullah Kasuri : (म्हणे) ‘भारतानेच आक्रमणाचे षड्यंत्र रचून पाकला उत्तरदायी ठरवले आहे !-आतंकवादी सैफुल्ला कसुरी 

पाकने गेली ३५ वर्षे भारतात आतंकवादी कारवाया करत आहे; मात्र एकाही आक्रमणाचे दायित्व त्याने कधीच स्वीकारलेले नसल्याने तो आताही तेच म्हणत आहे, यात आश्चर्य काहीच नाही !

khawaja Asif :जल सिंधु करार रहित करण्यावर पाक भारताला प्रत्युत्तर देईल !

हा करार रहित झाल्यानंतर पाकला अणूबाँबपेक्षा अधिक हानी पोचणार आहे. हा निर्णय भारताने काही वर्षांपूर्वीच घेणे आवश्यक होते !