Towns Villages Named Aurangzeb : देशात औरंगजेबाच्या नावावर १७७ शहरे आणि गावे !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !

WB Vishwakarma Puja Holiday Row : विश्वकर्मा पूजेची सुटी रहित करून ईदच्या सुटीत २ दिवसांची वाढ केल्याचा आदेश विरोधानंतर मागे

कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !

Prayagraj Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यातील ‘कलाग्राम’मध्ये रात्री १२ वाजेपर्यंत हिंदी चित्रपटांच्या गाण्यांसह ऑर्केस्ट्रा !

महाकुंभमेळ्याला गालबोट लावण्यासाठी असा प्रकार केला गेला का, याचे अन्वेषण करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

तुमच्या मुलीचा माझ्याशी विवाह केल्यास मी हप्ता भरेन ! – फहीम खान

धर्मांध मुसलमानांची हिंदुद्वेषी मानसिकता नष्ट करण्यासाठी चीन ज्याप्रमाणे त्यांना सुधारगृहात डांबून ठेवतो, तसा प्रयत्न करण्याची कुणी या घटनेवरून मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !

हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !

Bareilly Threat On Holi Celebration : ‘जर होळी साजरी केली, तर आम्ही मृतदेहांचा खच पाडू !’

उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून लक्षात येते ! अशा हिंसाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करून त्याची त्वरित कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

Bulldozer Action Malvan (Sindhudurg) : मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे राष्ट्रविरोधी मुसलमानांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कारवाई  

भारतातील केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर सिंधुदुर्गसारख्या शांतताप्रिय जिल्ह्यातही देशद्रोही आणि जिहादी मानसिकतेच्या मुसलमांनाचा शिरकाव झाला आहे, हे लक्षात हे संकट आता दाराशी आले आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सज्ज आणि संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे !

Pakistan Dawood University : कराची (पाकिस्तान) येथील विद्यापिठात होळी खेळल्याने हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेथे रहाणार्‍या हिंदूंची स्थिती दयनीय झाली, तर भारतात रहाणारे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या डोईजड झाले, हे लक्षात घ्या !

रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’ असे लावलेला फलक समाजकंटकांनी तोडला

रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे धर्मांधांकडून गोसेवकांविरोधात तक्रार

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !