‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?

पेण येथे समाजकंटकांकडून ऐतिहासिक गढीवर हिरवी चादर चढवून विटंबना !

अशी मागणी हिंदूंना का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

Mathura Holi No Muslim Entry : मथुरेच्या होळीमध्ये मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घाला ! – संतांची मागणी  

हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !

Purnia (Bihar) Muslims Blocked Hindus Road : मुसलमानांनी १५० हिंदु कुटुंबांच्या घरांकडे जाणारा मार्ग रोखला !

पूर्णिया (बिहार) येथील गावातील घटना : भारतात हिंदू बहुसंख्य असतांना एका गावात मुसलमान दादागिरी करत असतील, तर ते हिंदूंनाच लज्जास्पद ! कायद्यानुसार यावर कारवाई होणे आवश्यक आहे !

सांगलीतील श्रीराममंदिर चौक सुशोभिकरण; प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे

सांगली येथील श्रीराम मंदिर चौक सुशोभिकरणाविषयी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केला आहे.

Dead Cow : प्रयागराज : हिंदूंच्या घराबाहेर फेकण्यात आले गायीच्या वासराचे अवशेष

गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !

Pramod Mutalik : श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा जिल्हाप्रवेश बंदी करून रात्रीच माघारी पाठवले

‘लव्ह जिहाद’मुळे कित्येक महिला, मुली यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, तर यावर अन्वेषण करून धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्यापेक्षा याला वाचा फोडाण्यास विरोध करणारे काँग्रेस सरकार !  

Anti-Hindu Delhi Riots : दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी शाहनवाझ निर्दोष मुक्त !

देहलीतील हिंदुविरोधी दंगलीतील दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी महंमद शाहनवाझ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.

Congress Called Temples For Funds : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने सरकारी योजनांसाठी हिंदूंच्या मंदिरांकडे मागितले पैसे !

काँग्रेस सरकारला यावरून देशभरातील हिंदूंनी जाब विचारला पाहिजे. एकीकडे हिंदु धर्माची हेटाळणी करायची, अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच हिंदूंच्या मंदिरांकडे भीक मागायची, याची काँग्रेसला लाज कशी वाटत नाही ?

Towns Villages Named Aurangzeb : देशात औरंगजेबाच्या नावावर १७७ शहरे आणि गावे !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !