सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ७८७ वीजग्राहकांनी एकूण ६५ लाख ८० सहस्र रुपये थकबाकी भरली 

वीजदेयके वेळीच न भरल्याने रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ३१ सहस्र १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता.

मत्स्यव्यवसाय विकासासाठी भारतातील पहिले एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न !

राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनार्‍यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

राजापूर : मुसलमानांनी होळीच्या परंपरेला फाटा दिल्याने संतापले हिंदू !

‘गंगा जमुनी तहजीब’ची आरोळी ठोकणारे आता मुसलमानांनी होळीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘सौहार्द’पूर्ण परंपरेला फाटा फोडण्याच्या विरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत. दुसरीकडे परंपरेचे पालन करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हिंदूंना वेठीस धरले जात आहे. हिंदुविरोधकांचे हे षड्यंत्र आहे, हे विसरू नका !

अडखळ (जिल्हा रत्नागिरी) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केली दगडफेक !

हिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !

अधिक परताव्याच्या आमिषास बळी पडलेल्या तरुणीची ३ लाख रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

तरुणीने ‘त्या’ अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने ‘ऑनलाईन’ फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात येताच तिला धक्का बसला.

चिपळूण नगरपरिषदेने  २ दिवसांत १७५ अतिक्रमणे हटवली !

गेल्या काही वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला.

रत्नागिरी येथे ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी येथे ६ ते ८ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन.

मत्स्य व्यवसायासाठीच्या पायाभूत सुविधांची कामे गतीने करण्याच्या मंत्री नितेश राणे यांच्या सचूना

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसायिक आणि येथील बंदरे यांना उद्भवणार्‍या विविध समस्यांच्या संदर्भात मंत्री राणे यांनी येथील ‘सह्याद्री अतिथीगृहात’ बैठक घेतली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘आत्मार्पण दिनी’ येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात ‘सागरा प्राण तळमळला’ हे २ अंकी नाटक सादर करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदानमासला प्रारंभ

धर्मरक्षणाची आग प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपण विश्वाच्या या संघर्षात हिंदु म्हणून टिकू शकतो.