रत्नागिरी येथे एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्‍लील संदेश पाठवल्याचे उघड !

शिक्षकी पेशाला कलंक असलेले वासनांध शिक्षक ! शाळेसारख्या ठिकाणी वारंवार घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी अशा शिक्षकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

रत्नागिरी येथे गस्ती नौकेवरील कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍या मासेमारांना नौकेसह घेतले कह्यात

मलपी, कर्नाटक येथील अनुमाने २५ ते ३० अतीवेगवान मासेमारी नौकांनी येथील समुद्रात अतिक्रमण केले आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने या नौकांचा पाठलाग केला.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पुढाकार घ्यावा ! – कोकण विकास समिती

कर्नाटक राज्यातील खासदारांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे.

हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक ! – बिपीन पाटणे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघ

हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक असून केंद्र सरकारने याविषयी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

आरोपी मुआज पाटणकरचे हॉटेल आणि चिकन सेंटर त्वरित बंद करा !

देशभरातील काही राज्यातील संशयित गुन्हेगार एकत्रित येऊन केलेला संशयित गुन्हा पहाता आतंकवादी संघटनांना आर्थिक साहाय्य करण्याची हीसुद्धा माध्यमे असू शकतात.

कोकणात कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथून वानर पकडण्याच्या कामाला प्रारंभ !

वानरांचा उपद्रव लक्षात घेऊन सरकारने त्यांना ‘उपद्रवी पशू’ म्हणून घोषित करावे. वानरांचा बंदोबस्त केल्याविना कोकण समृद्ध होणार नाही. 

रत्नागिरी येथे रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांनी घोषणा दिल्याच्या घटनेचा मालवण शहरात हिंदूंकडून निषेध

मालवण तालुक्यात अशा घटना घडू नये, यासाठी सतर्क रहाण्याचे पोलिसांना आवाहन

‘Allahu Akbar’ In RSS Dussehra Procession : रत्नागिरी – रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

‘गंगा जमुनी तहजीब’चा केवळ हिंदूंना उपदेश करणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या घटनेवरून मुसलमानांना एक चकारही बोलत नाहीत ! यातून मुसलमानांपेक्षा हे धर्मनिरपेक्षतावादीच हिंदूंचे अधिक घातक शत्रू आहेत, असेच म्हणायला हवे !

ATS Operation In Ratnagiri : सावर्डे (जिल्‍हा रत्नागिरी) येथे आतंकवादविरोधी पथकाने ६ धर्मांधांना घेतले कह्यात !

भारतात आतंकवाद्यांची यंत्रणा गल्ली-बोळांमध्‍ये कार्यरत असल्‍याचे दिसून येते. आतंकवाद आता दाराशी येऊन ठेपला असून ही स्‍थिती भारतासाठी धोकादायक !

 वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला आमचा विरोधच ! – सकल हिंदु समाज

आता यापुढे हिंदु समाज अन्याय सहन करून घेणार नाही. वक्फ बोर्डाचा विषय गावागावांत पोचवून हिंदूंचे प्रबोधन करणार!