सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम

या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, क्रांतीकारी विचार, साहित्यनिर्मिती आणि समाजसुधारणेच्या कार्याचा प्रभावी कलात्मक आविष्कार रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

अशा उपक्रमांमुळे शेतकर्‍यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासमवतेत अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे. 

वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत  

वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत  

तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या गावांत भटकंती करावी लागत असे.

बारसू-सोलगाव अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पंचायत समितीचा एकमुखी ठराव

बारसू-सोलगाव अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पंचायत समितीचा एकमुखी ठराव

सभेचे गांभीर्य राखण्यासाठी अधिकार्‍यांची उपस्थिती बंधनकारक करणे किंवा अनुपस्थित रहाणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगविषयक वा आर्थिक दंडात्मक कारवाई का केली जात नाही ?

रेल्वेस्थानक छताचा भाग कोसळला : उत्तरदायी ठेकेदाराला काळ्या सूचीत टाका !

रेल्वेस्थानक छताचा भाग कोसळला : उत्तरदायी ठेकेदाराला काळ्या सूचीत टाका !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

रासायनिक गळतीमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील ६ कारखान्यांना उत्पादनबंदीची नोटीस

रासायनिक गळतीमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील ६ कारखान्यांना उत्पादनबंदीची नोटीस

लोटे येथे प्रदूषणाचा आणि रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा उपस्थित झाला आहे; मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ नोटिसा देण्याचे नाटक केले जाते.

रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार

रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार

या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

खेडमध्ये दरड कोसळली : एकास वाचवले अन्य दोघांचा शोध चालू

खेडमध्ये दरड कोसळली : एकास वाचवले अन्य दोघांचा शोध चालू

दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारशांना शासनाच्या वतीने तातडीने ४ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. 

 भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार

 भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार

स्थानिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी रत्नागिरी विमानतळावर स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन (स्टॉल) उपलब्ध करून दिले जाईल.

कालसुसंगत न्यायसंहितेमुळे भारतियीकरणाची भूमिका ! – अधिवक्ता पारिजात पांडे

कालसुसंगत न्यायसंहितेमुळे भारतियीकरणाची भूमिका ! – अधिवक्ता पारिजात पांडे

आपल्या न्यायव्यवस्थेची मूळ तत्त्वे कायद्यात समाविष्ट होऊन आता भारतीय नीती मूल्यांची भूमिका स्पष्ट होत असल्यामुळे आणि ती कालसुसंगत असल्यामुळे झालेल्या बदलाने आम्ही अधिवक्ता समाधानी आहोत.