रत्नदुर्गावर पुन्हा भगवा फडकणार !

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा टेहळण्या बुरुजावर भगवा ध्वज फडकवण्यात येणार असून, महादरवाजाजवळ फलकही लावण्यात येणार आहे.

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा !

काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या  विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.

माकडांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ! – वनमंत्री गणेश नाईक

माकड आणि वानर यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार चालू आहे.

काडवली (खेड) येथे कोकणातील पहिली वारकरी शाळा बांधणार !

शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे.

तळवडे : ‘मधाचे गाव’ साठी निवड

‘मधाचे गाव’ या प्रकल्पामुळे गावाला नवीन ओळख तर मिळेलच आणि त्यासमवेत गावात मधूक्रांती होऊन आर्थिक उत्पन्नाचे नवे पर्याय ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत.

 पाचल ग्रामसभेत देशी दारू दुकानाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याविषयीचा ठराव बहुमताने संमत !

समाजाला विनाशाच्या खाईत लोटणारा निर्णय बहुसंख्येने घेतला जाणे, ही घटना समाजाचे घोर अधःपतन दर्शवते !

 केशवसुतांचे स्मारक असणारे मालगुंड ‘पुस्तकांचे गाव’ घोषित

ज्ञानेश्वरांनी ज्या वेळी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा एकनाथांनी अभंग लिहिले, त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध झालेले आहे.

५०६ ख्रिस्तींचा सनातन धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदु धर्मबांधवांना पुनश्च घरवापसी कार्यक्रमातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य धर्मगुरु या नात्याने मी त्यांना हिंदु धर्मात स्वीकारलेले आहे.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना विचारला जाब !

रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रगीत ऐच्छिक, तर मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी दिली जात आहे विशेष जागा !

जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप प्रकरणी चौकशी समिती स्थापन

‘जलस्वराज्य योजने’तही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. या योजनेचीही चौकशी करण्यात आली होती; मात्र संबधित दोषींवर कोणतीच कारवाई झाली नाही.