रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव  भावपूर्ण वातावरणात साजरा

दिवसभर संततधार पाऊस पडत असतांनाही राजापूर तालुक्यातील भू, पेंडखळे, पाचल, तसेच लांजा तालुक्यातूनही जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदूंना हिंसक ठरवणार्‍या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून कठोर कायदेशीर कारवाई करा !

श्रीरामनवमी, नवरात्री, आदी हिंदु सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवतांच्या मूर्ती फोडणारे कोण होते ? यावर राहुल गांधी कधी का बोलत नाहीत ?

हिंदूंच्‍या आक्रमक भूमिकेमुळे गोवंश हत्‍येच्‍या प्रकरणी संशयिताला अटक आणि पोलीस कोठडी

हिंदूंनो, तुम्‍ही संघटित झाल्‍यास त्‍याचा परिणाम काय होतो, हे लक्षात घ्‍या ! गोहत्‍या बंदी कायदा असतांना त्‍याचा उपयोग होण्‍यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !

रत्नागिरी शहरी वाहतुकीतील महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ

महिला सन्मान योजना-शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजना- ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत.

लाभार्थ्यांनी शासनाला पत्र लिहून योजना कलंकित करणार्‍यांना उत्तर द्यावे ! – पालकमंत्री उदय सामंत

योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत.

अशी कृत्ये करणार्‍या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते.

गोवंश हत्या प्रकरणी सकल हिंदु समाजाच्या भूमिकेला विश्व हिंदु परिषदेचा पाठिंबा घोषित !

गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गोमातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्याकरता विश्व हिंदु परिषद, सकल हिंदु समाज काम करेल.

गाडीतून वाहतूक होत असलेल्या वासराचे मुंडके रस्त्यावर पडल्याचे आढळल्यानंतर रत्नागिरीतील नागरिक आक्रमक

राज्यात गोहत्याबंदी असतांना पोलीस निष्क्रीय रहातात, हे नित्याचेच झाले आहे. यामुळेच गोरक्षकांना गोहत्याबंदीसाठी रस्त्यावर उतरून प्राणपणाला लावून कार्य करावे लागते.

भविष्यात संधी मिळाल्यास अंतराळातील संशोधन करायला निश्चितच आवडेल ! – कु. शर्वरी काळे

‘इस्त्रो’च्या या लक्षवेधी प्रगतीचे नासाच्या अधिकार्‍यांनी कौतुक केले. नासाच्या अधिकार्‍यांनी केलेले कौतुक ऐकून आपल्या भारत देशाचा निश्चितच अभिमान वाटला.

डिलाईट इंडस्ट्रीज, रत्नागिरीचे उद्योजक अनिल देवळे यांना सुरेश प्रभु यांच्या हस्ते देण्यात आला ‘जिल्हा उद्योजकता पुरस्कार’

जिल्हा उद्योजक फेडरेशनच्या वतीने येथील डिलाईट इंडस्ट्रीजचे उद्योजक श्री. अनिल देवळे यांना श्री. सुरेश प्रभु यांच्या हस्ते जिल्हा उद्योजक पुरस्कार देण्यात आला.