रत्नदुर्गावर पुन्हा भगवा फडकणार !
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा टेहळण्या बुरुजावर भगवा ध्वज फडकवण्यात येणार असून, महादरवाजाजवळ फलकही लावण्यात येणार आहे.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा टेहळण्या बुरुजावर भगवा ध्वज फडकवण्यात येणार असून, महादरवाजाजवळ फलकही लावण्यात येणार आहे.
काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
माकड आणि वानर यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार चालू आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे.
‘मधाचे गाव’ या प्रकल्पामुळे गावाला नवीन ओळख तर मिळेलच आणि त्यासमवेत गावात मधूक्रांती होऊन आर्थिक उत्पन्नाचे नवे पर्याय ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत.
समाजाला विनाशाच्या खाईत लोटणारा निर्णय बहुसंख्येने घेतला जाणे, ही घटना समाजाचे घोर अधःपतन दर्शवते !
ज्ञानेश्वरांनी ज्या वेळी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा एकनाथांनी अभंग लिहिले, त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध झालेले आहे.
हिंदु धर्मबांधवांना पुनश्च घरवापसी कार्यक्रमातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य धर्मगुरु या नात्याने मी त्यांना हिंदु धर्मात स्वीकारलेले आहे.
रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रगीत ऐच्छिक, तर मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी दिली जात आहे विशेष जागा !
‘जलस्वराज्य योजने’तही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. या योजनेचीही चौकशी करण्यात आली होती; मात्र संबधित दोषींवर कोणतीच कारवाई झाली नाही.