रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.
पहिली बैठक पतितपावन मंदिरात झाली. या वेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती सिद्ध करण्यात येणार आहे.
वयस्कर, तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे.
रत्नागिरी – जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२४ या दिवशी ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळा’ आयोजित केला होता…
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहितेची कार्यवाही चालू झाली आहे.
अवैध व्यवसायातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा गुन्हेगारांवर कारवाईला प्रारंभ झाला आहे.
उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.
मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्यावरून दुसर्या किनार्यापर्यंत साडी नेसवली जाते.
या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार असून या सर्व कामांसाठी ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.