किकली (जिल्हा सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी !

किकली (जिल्हा सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी !

भुईंज येथील किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी झाली आहे. अनुमाने १५ सहस्र रुपयांची पंचधातूची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरांनी उखडून नेली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे.

भगवान श्रीविष्णूच्या स्नानासाठी केरळमधील थिरूवनंतपुरम् विमानतळ ५ घंट्यांसाठी बंद

भगवान श्रीविष्णूच्या स्नानासाठी केरळमधील थिरूवनंतपुरम् विमानतळ ५ घंट्यांसाठी बंद

मंदिराची ही पारंपरिक मिरवणूक येथील धावपट्टीजवळून जाते. या परंपरेसाठी विमानतळ बंद करण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.

कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे दर्शन २८ ऑक्टोबरपासून २४ घंटे चालू ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. कार्तिक शुक्ल एकादशी सोहळा ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी होणार आहे. या कालावधीत दर्शनासाठी ८ ते १० लाख भाविक येतात.

मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्राचीन काळी मंदिरांमध्ये कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येऊन त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती.

मुंबईतील व्यापार्‍याकडून केदारनाथ मंदिरात सोन्याचा पत्रा बसवला जाणार !

मुंबईतील व्यापार्‍याकडून केदारनाथ मंदिरात सोन्याचा पत्रा बसवला जाणार !

मुंबई येथील एका व्यावसायिकाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरातील गाभार्‍यात चांदीचा पत्रा असलेल्या भिंतीवर सोन्याचा पत्रा बसवण्यात येत आहे. यासाठी २३० किलो सोने वापरण्यात आले आहे. या सोन्याच्या पत्र्यावर भगवान शंकराचे प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हे कोरण्यात आली आहेत.

कर्नाटकमध्ये १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्याची अनुज्ञप्ती

कर्नाटकमध्ये १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्याची अनुज्ञप्ती

केवळ ३ सहस्र मंदिरांवरच भोंगे लागणार !

उत्तर भारतातील नयनमनोहारी दीपोत्सव !

उत्तर भारतातील नयनमनोहारी दीपोत्सव !

अनेक मंदिरांच्या प्रांगणांत आजही दीपमाळ अस्तित्वात आहेत. सण किंवा उत्सव यांच्या दिवशी त्यांचे प्रज्वलन करतात. तेव्हा दिसणारे नयनमनोहारी दृश्य शब्दातीत आहे.

(म्हणे) ‘मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांचा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा वापर होत नाही !’

(म्हणे) ‘मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांचा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा वापर होत नाही !’

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांचे विधान !